►मुसळधार पावसाने वेंगुर्ल्यात पाणीच पाणी
Exif_JPEG_420

►मुसळधार पावसाने वेंगुर्ल्यात पाणीच पाणी

वेंगुर्ला तालुक्यासह शहरामध्ये शनिवारी रात्रीपासून पडणा-या मुसळधार पावसाने नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. वेंगुर्ला शहरातील ओहोळातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सदरचे पाणी रस्त्यावरुन वहात होते. तर आजूबाजूच्या घरांमध्येही पाणी शिरण्याचे प्रकार घडले.       शहरातील वेंगुर्ला-तुळस मार्गावर असणा-या साकवाचे पाणी रस्त्यावर आल्याने छोट्या…

0 Comments

► पावसामुळे ठिकठिकाणी पडझाड

वेंगुर्ले तालुक्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासाहित पडलेल्या मुसळधार पावसामुळे दाभोसवाडा येथील फर्नाल डिसोजा यांचे घर कोसळून नुकसान झाले. तर तालुक्यातील निवती, केळुस व होदवडे तुळस गावांना जोडणाऱ्या मुख्यरस्त्यावरील पुलांवर पाणी आल्याने काही तास…

0 Comments

►लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला बाजारपेठेत शुकशुकाट

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉक २ अंतर्गत ३१ जुलै पर्यंत निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तसेच जिल्ह्यात क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीं व्यतिरिक्त रुग्ण आढळत असल्याने जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन अधिकच कडक केले आहे. यावेळी आज वेंगुर्ला…

0 Comments
►दोन तरुणांचा आडेली धरणात आढळला मृतदेह
Exif_JPEG_420

►दोन तरुणांचा आडेली धरणात आढळला मृतदेह

मळगांव-जाधववाडी येथील मिलिद जाधव व अमोल मळगांवकर या दोघांनी आपला वाढदिवस साजरा करुन ते कुणालाही न सांगता आडेली धरणावर पोहायला आलेले असताना दोघांचाही धरणात बुडून मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह आज गुरुवारी दुपारी उशिरा पाण्यावर तरंगताना आढळले. या दोन्ही मृतदेहांचा पोलिस पंचनामा व…

0 Comments

►मुंबई प्रवासासाठी वेंगुर्ल्याच्या लालपरी सज्ज

वेंगुर्ला आगारातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा ते मुंबई असा प्रवास करु इच्छिणा-यांना खुशखबर देण्यात आली आहे. यासाठी विठाई एक्सप्रेस आणि साई मानसिश्वर या दोन लालपरी वेंगुर्ला-शिरोडा ते बोरिवली पर्यंतच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, अशी माहिती वेंगुर्ला आगार प्रमुख एन.डी.वारंग यांनी दिली. शिरोडा, वेंगुर्ला,…

0 Comments

►क्वारंटाईन व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू

     हरिचरणगिरी मठाच्या भक्तनिवास मध्ये क्वारंटाईन असलेल्या कुडाळ-पाट येथील विश्वनाथ रामचंद्र प्रभू (५५) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज (दि.१६) सकाळी निधन झाले. दरम्यान या व्यक्तीला कोणतीही कोरोनाची लक्षणे या अगोदर नसल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर…

0 Comments
►वेंगुर्ल्यात आत्तापर्यंत ४२७.२ मि.मी. पावसाची नोंद
Exif_JPEG_420

►वेंगुर्ल्यात आत्तापर्यंत ४२७.२ मि.मी. पावसाची नोंद

‘निसर्ग‘ चक्रीवादळानंतर वेंगुर्ल्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. ऊन आणि पाऊस यांचा चाललेला लपंडाव नागरिकांना पहायला मिळत होता. मात्र, गुरुवारी (दि.११) रात्रीपासून वा-यासह सुरु झालेला पाऊस शुक्रवारीही (दि.१२) काहीशी उसंत घेत मनसोक्त बरसत आहे. तसेच तलाव, विहिरी आदींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दोन…

0 Comments

►वेळागर पंचतारांकित पर्यटन प्रकल्प – सर्व्हे नं. ३९ आजही कळीचा मुद्दा

   सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रास चालना देण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा-वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन प्रकल्प उभारण्यास ताज ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनीला मान्यता देण्याचा निर्णय ९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. ५४.४० हेक्टर जमिन भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे.            तत्कालीन…

0 Comments

►आसोली येथे आढळला कोरोना बाधित रुग्ण : ३०० मीटरचा परिसर कंटेंनमेंट झोन

वेंगुर्ला तालुक्यातील आसोली-फणसखोल येथे मुंबई वरुन आलेला व होमक्वारंटाईन असलेला व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यामुळे पुन्हा एकदा शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे. फणसखोल येथील कोरोना बाधित आढळलेला हा व्यक्ती २ जून रोजी १७ सीटर वाहनाने मुंबई वरून आला होता. त्याच्यासोबत मळेवाड येथील ९ तर…

0 Comments

►सिधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटींची मदत

     ‘निसर्ग‘ चक्रीवादामुळे जिल्ह्यात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटींची मदत जाहीर केली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. त्यांच्या पंचनाम्यांचे काम सुरु असून एकही नुकसानग्रस्त मदतीपासून…

1 Comment
Close Menu