लगीन आणि कडक बुंधीचो लाडू

कुठेतरी लग्नसराई चालू होती. मंडपाला लावलेल्या झावळ्यांमधून आमची नजर मंडपाच्या आत भिरभिरत होती. जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. वाढपी आग्रह करुन करुन वाढत होते. पत्रावळीवर भात, दाळ, उसळ, वडे, भाजी, साखरभात भराभर वाढला जात होता आणि तेवढ्याच वेगाने पत्रावळ रिकामी होत होती. मग आमच्यातील…

0 Comments

पुलं चा विनोदः आता होणे नाही ?

      विनोदाचे प्रयोजनच मुळात , अनेकविध कारणांनी समाजमनावर येत असणारा ताण हलका करून आयुष्यात आनंद निर्माण करणे हा आहे . समाज सशक्त असण्यासाठी , अगदी प्राथमिक गरजांप्रमाणेच विनोद हे सुद्धा आयुष्याचे अविभाज्य अंग असले पाहिजे ही अत्यावश्यक आणि कालातीत गरज आहे…

0 Comments

अंक दिवाळीचा

        दीपावलीचा फराळ पार अंगावर आला होता. एकदम सुस्तावलो होतो. अश्या रीकामटेकडेपणाच्यावेळी सोशल मिडीयाचा आधार असतो. जो तो व्हाटसअप वर दिवाळीच्या फराळाचे फोटो पाठवत होता. लाडू, करंज्या, चकल्या, कडबोळ्या, चिवडा एकापेक्षा एक विविध पदार्थांनी भरलेल्या थाळ्यांचे मस्त फोटो काढून व्हाटसअप,…

0 Comments

स्वतःसाठीही जगायला हवं

      काल रात्री तब्बल ‘‘अकरा वर्षांनी‘‘ अकरा वाजता तिचा फोन आला. तशी खुप जुनी मैत्री..वॉटस अॅपवरुन क्वचित कधी ‘हाय‘, ‘हॅलो‘ व्हायचं. परंतु हल्ली तसा संफ कमीच झाला होता. काल फोन आला. नुसती धो धो बरसत होती.       ‘सुम्या..ओळखलंस? मी…

1 Comment

शेतीच्या नुकसानीने बळीराजा चितेत

मुसळधार कोसळलेल्या परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान झाले असून शेतक-यांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी पडले आहे. भात कापणी व्हायच्या आतच काही ठिकाणी भात आडवे होणे, त्याला कोंब येणे असे प्रकार घडल्याने भविष्यात तांदुळ आणि गुरांचा चारा कमी पडणार असल्याची शक्यता शेतक-यां -मधून वर्तविली जात आहे.…

0 Comments

जांगडी आयो रे जांगडी…

आयुष्यातले काही क्षण असे असतात की जे सदैव आपल्या आठवणीत घर करून राहतात. त्या क्षणांचा आवाका एवढा प्रचंड असतो की त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत असतो. जगण्याला एक वेगळी दिशा मिळते. काहीतरी नवं करण्याची एक नशा चढते. आपलं भविष्य एका वेगळ्या वळणावर…

0 Comments

लोकशाहीचे मारेकरी

  सीआरझेडची जनसुनावणी लावली गेली होती. सीआरझेच्या नकाशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिगंभीर त्रुटी आहेत. ज्यामध्ये आमची मासेमार समाजांची लोक वस्ती, समुद्रातील कांदळवन, कालानुरुप बदललेल्या गावांच्या आत शिरलेल्या उच्चतम भरती रेषा, वाढवणा येथील पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रांमधील सागरी जैवविविध तेने भरभरुन असलेले क्षेत्र critically…

0 Comments

उमेद अभियानात टेंडर राज: मुख्यमंत्री रोखतील का?

 ''पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार....'' या  गीतातून विचारणा करत कवीने तत्कालीन व्यवस्थेवर ठेवलेले बोट आजच्या काळातही  तसेच आहे. राज्यात कोविडने  हाहाकार उडाला असताना, अर्थव्यवहार ठप्प होती. तेव्हा ग्रामविकास विभागात आउटसोर्सिंग साठी तीन हजार पाचशे कोटींचे कंत्राट काढण्यात आले.जीवनोन्नती अभियानाद्वारे…

0 Comments

सिधुदुर्गात घडतेय ‘कौशल्य क्रांती‘

९ ऑगस्ट या ‘क्रांतीदिनी‘ सिधुदुर्ग जिल्ह्यात नव्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. नोकरीच्या निमित्ताने शहराकडे जावून जगण्यासाठीचा संघर्ष करणारा तरुणांचा लोंढा जिल्ह्यातच रोखला पाहिजे अशा चर्चेचे गु-हाळ गेली अनेक वर्ष सुरु आहे. अनेक संस्थांचे त्या अनुषंगाने प्रयत्नही सुरु होते, पण या चर्चेला किवा प्रयत्नांना…

0 Comments
Close Menu