लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची शोकांतिका!
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता, की जी सामाजिक सुधारणांचा पाया ठरते. शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामीत्वाचा वारसा सांगणाया महाराष्ट्राला थोर पत्रकारितेचा वारसा लाभला आहे. त्याचा उगम प्रामुख्याने झाला तो मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रगल्भ लेखणीतून. समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला…