डॉ. जयंत नारळीकर

जागतिक कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ.जयंत नारळीकर यांची नाशिक येथे होणा-या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. विज्ञानाच्या अंगाने साहित्याला योगदान देणारे म्हणून डॉ. जयंत…

0 Comments

शेतक-यांचा लढा

केंद्र शासनाने शेती विषयक केलेल्या तीन कायद्याच्या विरोधात देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या वेशीवर लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत. आंदोलनाचे ५० दिवस  उलटूनही अद्याप यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी संघटना जशा कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही, या आपल्या मुद्यावर ठाम आहेत; त्याचप्रमाणे…

0 Comments

लक्तरे वेशीवर…

    भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीत दहा चिमुकल्यांच्या मृत्यूने सारा देश हादरला. कोरोनाकाळात वैद्यकीय व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होतेच आता पुन्हा एकदा भंडारा येथील घटनेने आरोग्य यंत्रणा, शासकीय व्यवस्था यांची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. गंभीर स्वरुपाच्या नवजात शिशूसाठी, कुपोषण असलेल्या बालकांसाठी इन्क्युबेटरची…

0 Comments

चौथा स्तंभ

          लोकशाहीच्या चार स्तभापैकी ‘वृत्तपत्र‘ हा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षापासून या चौथ्या स्तंभासमोरच अनेक आव्हाने उभी आहेत. मध्यंतरी न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपले गा-हाणे पत्रकार परिषद घेऊन मांडले होते.           ६ जानेवारी  हा पत्रसृष्टीचे जनक…

0 Comments

मागोवा २०२०

         कोरोना महामारीमुळे सर्व क्षेत्रांवर कमी अधिक प्रमाणात परिणाम झाला आहे. साप्ताहिक ‘किरात‘ही त्याला अपवाद नाही. तरीही गेल्या ९८ वर्षांचा हा वसा सभासद, जाहिरातदार, हितचितक यांच्या सहकार्याने निभावण्याचा प्रयत्न साप्ताहिक ‘किरात‘ने या काळात केला. वर्षभरात साप्ताहिक ‘किरात‘च्या दिवाळी अंकासह ४५…

0 Comments

चले चलो..!

तुम्ही कधी एखादी टेकडी किवा डोंगर चढायला गेला आहात? आपण जेव्हा शेवटच्या टप्प्यात चढत असतो तेव्हा असं वाटायला लागतं की आता ह्यापुढे चढणं आपल्याला नाही जमणार पण नेमकं त्याचवेळी ग्रुपमधलं कुणीतरी आपल्या पाठीवर थाप टाकून म्हणतं, ‘चल थोडंसच राहीलंय.‘ आणि तेच दमलेले पाय…

0 Comments

कर्तव्याचा विसर नको..

कोरोना लसीकरणाबाबत लवकरच केंद्र शासन सकारात्मक निर्णय घेऊन डिसेंबर अखेर किवा जानेवारी २०२१ मध्ये किमान आपत्कालीन लसीकरण सुरु करेल असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. लसीकरणाने आजार आटोक्यात येईल, नागरिकांमध्ये असलेली भीती थोडी कमी होईल. असे असले तरी कोरोना काळातील अंतरनियम मात्र शासनाचे…

0 Comments

थकले रे…!

      कोरोना महामारीच्या काळात आपल्या सगळ्यानांच नवनवीन आव्हानांना सामोरं जावं लागलं. काहींना प्रत्यक्ष आजाराचा सामना करावा लागला तर काहींना बेरोजगारीचा. मात्र ह्यात एक गट असाही आहे की, ज्यांचं काम हे सगळे महिने चालू होतं. काहींचं तर वाढलही. मग ते आरोग्य सेवेतील,…

0 Comments

तारतम्य

          ‘‘डॉक्टर,पुन्हा पुन्हा आग लावण्याच्या प्रवृत्तीला तुमच्या मनोविकृतीशास्त्रात काही नाव आहे का?‘‘ माझ्या एका मित्राने विचारले.       ‘‘हो. त्याला पायरोमॅनिया म्हणतात. पण तू हा प्रश्न का विचारलास? असा रोगी क्वचितच आढळतो. तुझ्या बघण्यात कोणी आहे का?‘‘ मी विचारले.      …

0 Comments

गरज सतर्क राहण्याची!

    २०२०मधील अर्धेअधिक वर्षे कोरोना सावटातच संपले.  कोकणातले चतुर्थी आणि दिवाळी हे मोठे सण कोरोनाच्या सावटाखाली संपन्न झाले. सुरुवातीला कुठेही पॉझिटीव्ह रुग्ण मिळाला तरी त्याची घरोघरी चर्चा व्हायची. कधी कधी तर ‘आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी‘ अशी स्थिती असायची. एखाद्या तालुक्यात एक…

0 Comments
Close Menu