गणपतीक येवा तिकीट नाय आसा!
कोकणातील हायवे, कोकणातील रिफायनरी, पर्यटन सेवा, इथल्या नाट्यगृहांची दुरावस्था, कोकणातील अशा प्रश्नांवर अगर सामान्य लोकांच्या कुठल्याच प्रश्नांवर आपल्या नेत्यांना बोलायचे नसते. माध्यमांनी बोललं की, ‘मुंबईत बसून तुम्हाला बोलायला काय जातय?‘ असे सोशल मीडियावर राष्ट्रीय प्रवक्ते ज्ञान शिकवणार! का दरवेळेला तुम्ही सर्वच राजकीय पक्ष…