शिक्षणमंत्र्यांच्या कोकणात शाळा वाचवा..!
गेल्या पाच-सहा वर्षांपासून शिक्षक भरती रखडलेली असल्यामुळे प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून जून २०२३मध्ये शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात आंतर जिल्हा बदली करून घेतल्याने कोकणातील शाळांवर मोठा परिणाम झाला आहे.…