गणपतीक येवा तिकीट नाय आसा!

कोकणातील हायवे, कोकणातील रिफायनरी, पर्यटन सेवा, इथल्या नाट्यगृहांची दुरावस्था, कोकणातील अशा प्रश्नांवर अगर सामान्य लोकांच्या कुठल्याच प्रश्नांवर आपल्या नेत्यांना बोलायचे नसते. माध्यमांनी बोललं की, ‘मुंबईत बसून तुम्हाला बोलायला काय जातय?‘ असे सोशल मीडियावर राष्ट्रीय प्रवक्ते ज्ञान शिकवणार! का दरवेळेला तुम्ही सर्वच राजकीय पक्ष…

0 Comments

सर्वोच्च निकालाचा अन्वयार्थ

महाराष्ट्रात शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटाने भाजपच्या केंद्रीय राजकीय नेतृत्वाच्या आश्रयाने, महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. या संपूर्ण प्रक्रियेत राज्यपालांनी मनमानी पद्धतीने संसदीय व्यवहारात आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकारात थेट हस्तक्षेप केला. ही सर्व प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने उघड करत राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.  …

0 Comments

कोकणवासीयांचा विरोध विनाशकारी प्रकल्पांनाच!

    अलिकडे कोकणची प्रतिमा कोणत्याही प्रकल्पास विरोध करणारा प्रांत अशी हते आहे. मुळात कोकणातील निसर्गसौंदर्य अबाधित ठेऊन किवा या निसर्गाला समोर ठेऊन त्याचे नुकसान होणार नाही. उलट या निसर्गाची काळजी घेणारे प्रकल्प इथे का आणले जात नाहीत, हाही प्रश्नच आहे. राजापूर तालुक्यातील…

0 Comments

घातक पायंडा…!

ज्येष्ठ समाजसेवक व निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे विशेषतः रायगड, ठाणे, नवी मुंबईत चांगले कार्य आहे. मागील ३० वर्षांहून अधिक काळ त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आध्यात्मिक कार्य केलेले आहे. भारतातील इतर काही तथाकथित भोंदू बाबाबुवांसारखे आप्पासाहेब हे भोंदू नाहीत. गंडे-…

0 Comments

 सावध ऐका पुढल्या हाका

          कोकणात सध्या आंबा, काजू, करंवद, जांभूळ अशा कोकणी मेव्याचा हंगाम आहे. हा कोकणी मेवा घेण्यासाठी स्थानिकांसह चाकरमानी बाजारपेठेत गर्दी करीत असतात. यातील फळांचा राजा असलेला आंबा हे पिक याठिकाणी मुबलक प्रमाणात घेतले जाते. कोकणच्या अर्थव्यवस्थेत निर्यात होणा­या आंब्याचा…

0 Comments

सावध ऐका पुढल्या हाका…!

अमुक ठिकाणी गारपीटमुळे नुकसान, कुठे अतिवृष्टी, किना­यावर कासव, मासे मृतावस्थेत, सकाळच्या वेळी गारवा, सकाळच्या ९ वाजलेनंतर वाढणारी तीव्र उष्णता, मधूनच होणारे ढगाळ वातावरण या सर्वांमुळे अनपेक्षित बदल निसर्ग आणि मानव यातील नात्यात चिंता वाढवणारे ठरले आहे. याचा परिणाम प्रचंड वाढणारा थकवा, लवकर न…

0 Comments

                  पण लक्षात कोण घेतो?

सन १९७५ नंतर महाराष्ट्रात महिला दिन साजरा होऊ लागला. महिलांना आपल्या इच्छा गरजा जाहीरपणे बोलण्याची संधी त्या निमित्ताने मिळायला लागली. त्या बोलण्यातून कृतीकडे जाण्याची वाटही अनेकींना मिळाली. सुरुवातीला शहरातील काही ठराविक संस्था, मंडळ, गट महिला दिन साजरा करू लागले. आता तर सर्व राजकीय…

0 Comments

प्रामाणिक पत्रकारितेची शिक्षा!

        पत्रकारांनी प्रामाणिक असावं, निःपक्ष असावं, निर्भीड असावं, जनतेच्या बाजूनं रोखठोक भूमिका त्यांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा समाजाची असते. हरकत नाही. परंतु या गुणांची जी शिक्षा भोगावी लागते ती किती भयानक असते, याचा प्रत्यय शशिकांत वारिशे या पत्रकाराच्या हत्या अगर…

0 Comments

विकासाची चाके नेमकी कुठल्या दिशेने?

भारताने स्वातंत्र्यानंतर अनेक मूल्य तत्त्वांचा समावेश केला. त्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपल्या संविधानात अंतर्भूत केले. याचा गांभीर्याने विचार केला तर संविधान करताना किती बारकाईने अभ्यास केला होता हे आपल्या लक्षात येईल. ‘धर्मसत्ता की राज्यसत्ता‘ हा पेच सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये निर्माण झाला होता. इंग्लंडच्या तेव्हाच्या…

0 Comments

श्रद्धा, अंधश्रद्धेची धूसर रेष

 नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर देशाच्या ७४व्या प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाने अवघ्या विश्वाचे लक्ष वेधले आहे. ज्या देशात शुद्ध अध्यात्म पेरले गेले आहे, त्या देशात कितीही, देवाचे अस्तित्व नाकारणारे जन्माला आले तरी प्रत्येक घटनेतून अध्यात्म आणि श्रद्धेच्या कळसात सुरक्षित असलेले देव युगानुयुगे अस्तित्व दाखवून देतात. अस्तित्व…

0 Comments
Close Menu