कोकणची कोंडी

कोकणची चोहोबाजूंनी कोंडी झाल्याचे आपण पाहत आहोत. एखाद्या चक्रव्यूहात सापडल्याप्रमाणे निर्माण झालेल्या परिस्थितीचे विश्लषण करताना जागतिक तापमान वाढ आणि हवामानातील बदल यामुळे कोकण किनारपट्टीवर विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती सातत्याने येत आहेत. नैसर्गिक संकटांची एक मालिकाच जणू तयार झाली आहे. त्याचा फटका कोकणातील बागायती…

0 Comments

शिक्षणाची ऐशीतैशी…

शाळा बंद, कोरोनामुळे सर्वत्र अनिश्चिततेचे सावट, त्यात दहावी-बारावी परीक्षा नक्की होणार अशा आशयाच्या बातम्या साधारण आठवड्याने त्यावेळी पेपरात वाचायला मिळत होत्या. कालांतराने ठराविक अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार असे वारंवार सांगितले गेले. पण प्रत्यक्षात परिस्थितीने दोन्ही परीक्षा काही झाल्या नाहीत. दरम्यान, दहावी-बारावीतील ही मुले…

0 Comments

कसं काय बरं हाय का?

         एका मराठी चित्रपटातील गीताची पहिली ओळ.. ‘कसं काय पाटील बरं हाय का...?‘ ही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येकाच्या ओठी ऐकायला मिळते. आज यातील पाटील वगळता तिच ओळ प्रत्येकाच्या ओठावर ऐकायला मिळते. याला पार्श्वभूमी आहे कोरोनाची. आज फक्त मरण स्वस्त झाले…

0 Comments

लेटरबॉम्ब!

राजकारणात राजकीय भूकंप आणि त्या जोडीला आता ‘लेटरबॉम्ब‘ हे शब्द परवलीचे झाले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षात कोणत्याही कारणाने असलेली खदखद एखाद्या नेत्याच्या तोंडून बाहेर पडते. खरे तर हा पक्षातील अंतर्गत मामला असतो. परंतु, माध्यमांना अशाप्रकारचा एखादा मुद्दाही आपल्याला काहीतरी गवसले आहे, अशा  थाटात…

0 Comments

बंद दाराआड…

ई-राजकीय पटलावर गेल्या २ वर्षांपासून एक विषय जोरदार चर्चेत आहे. अलिकडे तर राजकारणात या विषयाची वारेमाप चर्चा पहायला मिळते. नेत्यांची बंद खोलीतील चर्चा हा तो विषय आहे. यासाठी थोडे मागे जावे लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बंद…

0 Comments

आपत्तींची शृंखला…!

निसर्गाने कोकणवर भरभरुन दान टाकले आहे. निसर्गाने दिलेल्या या देणगीतून कोकणचे एक वेगळे वैभव सर्वांनाच खुणावत असते. कोकणपासून गोव्यापर्यंत असलेल्या समुद्र आणि निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांची सतत वर्दळ असते. एकट्या गोव्यात दरवर्षी २५ लाखांवर पर्यटक येत असतात. यातून हजारो लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली…

0 Comments

वादळानंतर…!

‘तौक्ते‘ नावाचे वादळ आले आणि गेले. मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना त्याचा जोरदार फटका बसला. राज्यात १९ जणांचे बळी गेले. शेकडो घरे पडली. मच्छिमारांची प्रचंड हानी झाली. गेल्यावर्षी अशाच ‘निसर्ग‘ नावाच्या वादळाने कोकणची प्रचंड वाताहत केली होती. त्यातून अद्याप सावरले नसताना यंदा…

0 Comments

विषमता दूर करणारे धोरण हवे…!

         देशातील श्रीमंत आणि गरीब जनतेतील दरी पुन्हा वाढते आहे. अंबानी, अदानी हे उद्योगपती हे जागतिक श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत वरच्या स्थानावर आहेत. या उलटदेशातील सर्वसामान्य श्रमिक आणि दारिद्रयरेषेखालील जी जनता आहे, त्यांची संख्या २५ कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. कोरोना…

0 Comments

अस्वस्थ भवताल

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. मृत्यूचे तांडव सुरु आहे. आपल्या देशातही गेल्या वर्षी पहिल्या लाटेत सर्व व्यवस्था उद्धवस्त झाल्या. आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. शिक्षणाचे तर वाटोळे झाले. श्रमिक, गरीबांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. शासनाची उपाययोजना…

0 Comments

राजकीय खेळ चाले!

देशभरात कोरोनाच्या दुस-या लाटेने हाहाकार माजवला आहे. परंतु, या कठीण आव्हानात्मक परिस्थितीतही चाललेले राजकारण सर्वसामान्य जनतेच्या संतापात भर घालत आहे. राजकारण गेलं चुलीत, असे एक नाटक आहे. त्याहीपेक्षा आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी सामान्यांची प्रतिक्रिया थोडीशी वेगळी पहायला मिळते. ‘राजकारण घाला चुलीत‘, या प्रतिक्रियेतून…

1 Comment
Close Menu