कंत्राटी डॉक्टर समस्यांच्या गर्तेत

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे प्रदीर्घ काळापासून होत असलेल्या दुर्लक्षामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांपासून औषधांपर्र्यंत सर्व गोष्टींची कमतरता दिसून येते. राज्यात शासकीय, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरांची 30 टक्के पदे रिक्त आहेत. हे गेल्या 15 वर्र्षांपासूनचे चित्र आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मागणी करुनही सामान्य प्रशासन,…

0 Comments

वेंगुर्ला शहराची पाणीबाणीवर मात

      जीवनात पाण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. जीवन जगण्यासाठी पाणी आवश्‍यक आहे. पिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंत पाण्याचा वापर हा केला जातोच. काही ठिकाणी पाण्याचा अनावश्‍यक वापर केला जातो. ज्यावेळी पाणी टंचाई येते त्यावेळी पाण्याची खरी किंमत समजते. पाणी टंचाईचे हे चित्र गेली…

0 Comments

त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने….

      ‘साहित्य’ हा विषय अनेकजण फक्त लेखक, कवी थोडक्यात साहित्यिकांपुरता मर्यादित आहे असे मानतात. पण याच साहित्यातील ओव्या, वासुदेव, भजन, भारुड, लावणी, पोवाडा, नाटक, कथाकथन, कवितांचे सादरीकरण आदी मनोरंजनात्मक उद्देशाने साहित्य या विषयाकडे पाहिले तर याची व्याप्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे…

0 Comments

सुरवर ईश्‍वर वरदे तारक संजीवनी

स्त्री सबलीकरणासाठी मेहनत सुरू असतानाच स्त्रीच्या तारक रुपाची स्त्री शक्ती म्हणून उपासना होणं हे तफावत जरी दाखवत असलं तरी कमालीचं आशावादी चित्र आहे. मुळातच नारी ही एक शक्ती आहे असे जर असेल तर त्या शक्तीचे सबलीकरण म्हणजे नेमकं काय हा प्रश्‍न मला राहून…

0 Comments

या आनंदाचं करायचं तरी काय?

      मुलांसाठी कोरोनाची लस देणं सुरु झालं आणि माझ्या मैत्रिणीशी, जिचा मुलगा साधारणत: चौदा वर्षांचा आहे, फोनवर बोलणं झालं. बोलता बोलता ती सहज म्हणाली, “अग आज लस मिळाली बरं का शाळेत. पण जाताना या सगळ्या मुलांना एवढे प्रश्‍न पडले होते ना.…

0 Comments

क्रियासिद्धी सत्त्वे भवति…

 काही दिवसांपूर्वी अमिश त्रिपाठी यांनी लिहिलेली राम व शिव यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तके वाचनात आली. आपल्या संस्कृतीत आपण या दोघांना देव मानत असलो तरी अमिश यांनी वेगळ्या आणि वास्तववादी दृष्टिकोनातून या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक व्यक्तिरेखा मांडल्या आहेत. शिवाचे चरित्र असल्यामुळे त्यात गणपती…

0 Comments

वेंगुर्ला बाजाराला वाहतुक केोंडीचे ग्रहण

         काही प्रांतांची काही वैशिष्ट्ये असतात. त्याप्रमाणे ‘वेंगुर्ल्याचा बाजार’ ही इथली खासीयत आहे. अनेक प्रकारचा माल घाटावरुन इकडे यावा व गलबतातून रवाना व्हावा असे कैक वर्षे चालले होते. अर्थात त्यावेळी उतारपेठ म्हणून या बंदराचे फार महत्त्व होते.       वेंगुर्ल्यातील माणिकचौक…

0 Comments

वेंगुर्ल्यातील पाणीबाणीवर मात…!

वेंगुर्ला शहरातील पाणी प्रश्‍नावर अनेकदा वृत्तपत्रात रकानेच्या रकाने लिहून आले आहेत. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून आणि निशाण तलावासारखे धरण असूनही मार्च-एप्रिल-मे महिन्यात शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पाण्यासाठी वणवण भटकावे लागते ही शोकांतिका त्यात मांडली जायची. भरीस भर अगदी जानेवारी महिन्यापासूनच एक…

0 Comments

‘इको जीवनपध्दती’ अंगीकारण्याची गरज

कोकणच्या पर्यावरणाला धक्का लावणाऱ्या प्रत्येक मुद्याबाबत सामुहिक भूमिका ठरविताना पर्यावरणीय समस्या समजून घेऊन त्यावरील उपाययोजना सांगणारी लेखमाला.... भाग 3 विदेशी वृक्ष प्रजाती लागवडीतून वगळण्याची गरज       महाराष्ट्र शासन, वनविभाग आणि सामाजिक वनीकरण यांनी आपल्या वृक्ष लागवड आणि रोपे निर्मिती कार्यक्रमातून विदेशी वृक्ष प्रजातींना…

0 Comments

‘इको जीवनपध्दती’ अंगीकारण्याची गरज

भाग 2 कोकणच्या पर्यावरणाला धक्का लावणाऱ्या प्रत्येक मुद्याबाबत सामुहिक भूमिका ठरविताना पर्यावरणीय समस्या समजून घेऊन त्यावरील उपाययोजना सांगणारी लेखमाला.... पुन्हा खारफुटी जंगल वाढवण्याची गरज       भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावर कोकणासह सगळीकडे ‘कोस्टल रेग्युलेटरी झोन’चे नियम डावलून सुरु असलेला विकास पुढच्या दहा-वीस वर्षांत जमीनदोस्त होण्याचा…

0 Comments
Close Menu