स्थलांतरित मजूर

बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, ओरिसा, तेलंगणा या राज्यातून तेथील नागरिक स्थानिक सुरक्षा व्यवस्था आणि बेरोजगारी याला कंटाळून त्या राज्यातून पलायन करतात. आज मुंबई, दिल्ली सारख्या महानगरात रोजगाराच्या संधी या लोकांना तिथे आकर्षित करतात. मुंबई तर भारताचे व्यावसायिक उर्जास्थान आहे. परंतु लोंढ्यांचा या शहरांच्या…

0 Comments

कोरोना, शाळा आणि शिक्षण

कोरोना व्हायरस डिसीजने (कोविड -19 शॉर्ट फॉर्म) जगाची कोंडी केली आहे.  पूर्वी तो किरकोळ  सर्दी खोकला (कॉमन कोल्ड) करायचा. आता या  विषाणूने स्वतःत बदल केले आहेत. त्याने स्फोटक, आक्रमक, अत्यंत संक्रामक (कनटॅजिअस) रूप धारण केले आहे. हा आता आपला कायमचा पाहुणा झाला  आहे.…

0 Comments

जनसमन्वयावरच वेळागर प्रकल्पाचे भवितव्य!

सर्व्हे नंबर ३९चे पेटलेले ‘रण‘ आणि शिरोडा वेळागर ही आंदोलनाची झालेली रणभूमी आता पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाच्या बातम्यांनी पुन्हा चर्चेत आली आहे. मुंबई-दिल्लीत होणारे गावच्या जमिनीचे शासन निर्णय आणि जमिनीवरची वस्तुस्थिती, भूमीपुत्रांच्या अपेक्षा यामधील तफावत यासंदर्भात शासन-प्रशासन कसा समन्वय साधणार यावर प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.    …

1 Comment

वेंगुर्ला शहराची टँकरमुक्तीकडे वाटचाल

२०२० च्या मार्च ते मे महिन्यात पाण्यासाठी होणारी वणवण, प्रसंगी मैलोनमैल होणारी पायपीट थांबली, विहिरीने तळ गाठल्यानंतर वाड्यावाड्यांमध्ये दिसणारे पाणी पुरवठ्याचे टँकर दिसून आले नाहीत. एकीकडे कोरोनाच्या भीतीने पूर्ण जगच थांबले असताना दैनंदिन जीवनात झालेला हा बदल आश्चर्यकारक मानला जाऊ लागला आहे. काहींच्या…

1 Comment

पुन:श्च हरि ओम्!

केंद्र शासनाने जूनअखेर पाचवा लॉकडाऊन घोषित करताना काही सवलतीही दिल्या आहेत. महाराष्ट्राने लॉकडाऊन जाहीर करताना केंद्राने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये थोडा बदल करून काही निर्बंध कायम ठेवले आहेत. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यात झालेले परिणाम, त्याचा अभ्यास करून भविष्यकालीन वाटचाल करताना नेटक्या नियोजनातूनच जाण्याची गरज…

0 Comments

अर्थचक्र फिरण्यासाठी….!

गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. कोरोना साथीचा प्रभाव अद्यापही कायम आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाची उपाययोजना युद्ध पातळीवर सुरू असली तरी अजुनही अपेक्षित यश मिळालेले नाही.            लॉकडाऊचा काळ दीर्घकाळ ठेवणे म्हणजे आणखी नव्या…

0 Comments

स्थलांतरानंतरचे प्रश्न…..!

  कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कमालीचे चिंतेचे सावटपसरले आहे. एकूण परिस्थितीवर नित्यनवे निष्कर्ष निघत आहेत. नवनवे सूर, प्रतिक्रियाही उमटत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून मुंबई-पुणेसारख्या महानगरांमध्ये गेलेल्यांची अवस्था तर बिकट झाली आहे. कोणत्याही आमदनी शिवाय महानगरांमध्ये अडकून पडल्याने त्यांना उपासमारीचा धोका…

0 Comments

डोळसपणे बदल स्विकारल्यास ग्राम विकास शक्य -अनंत सामंत

ग्रामविकासासाठी स्थानिक ग्रामस्थांची मानसिकता फार महत्वाची भूमिका बजावते. परिस्थितीकडे डोळसपणे पाहून बदल स्विकारणे गरजेचे बनले आहे. पर्यटक फाईव्हस्टार हॉटेलमध्ये न राहता कौलारु घरात राहणे पसंत करीत आहेत. त्यांचा हा बदलता दृष्टीकोन लक्षात घेऊन स्थानिकांनी त्यादिशेने पाऊले टाकावीत. घरातील नष्ट होत चाललेली श्रमप्रतिष्ठा पुन्हा…

0 Comments

आजच्या सावित्रीसमोरील आव्हाने – प्रा. डॉ. सुमेधा नाईक

3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. सावित्रीबाईंनी खूप मोठा संघर्ष केला म्हणून आज मी हा लेख लिहू शकते आहे, कित्येक जणी आज खूप मोठ्या पदावर पोहोचल्या आहेत, समाजाच्या आणि करिअरच्या विविध क्षेत्रांमध्ये मैदान गाजवत आहेत. सावित्रीबाईंनी मुलींना शिकवायचं ठरवलं आणि त्यांच्यासमोर समाजाने…

0 Comments
Close Menu