वेंगुर्ला आयटीआय : कौशल्याधारित अभ्यासक्रमातून रोजगार निर्मितीची संधी

  कोकणातील निसर्गरम्य वेंगुर्ला परिसरात शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मर्यादित असताना, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) ही स्थानिक युवक-युवतींसाठी उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारी संस्था ठरली आहे. ‌‘डिग्रीपेक्षा कौशल्य अधिक महत्त्वाचं‌’ या आधुनिक विचाराशी सुसंगत अशा वेंगुर्ला कॅम्प म्हाडा कॉलनी येथील या आयटीआयमध्ये…

0 Comments

माझा मूठवाडी (उभादांडा) वेंगुर्ल्याचा समुद्रकिनारा

समुद्रातील पर्यावरणीय बदलाविषयीची माहिती जाणकार देतात. परंतु समुद्राच्या सानिध्यात बालपण गेल्यामुळे हवामानाचा समुद्रावर होणारा परिणाम मी जवळून पाहिलेला आहे. उत्तरेचा वारा मासेमारीसाठी चांगला असतो. त्यामुळे तळाला असलेले मासे समुद्राच्या पुष्ठभागावर येतात आणि मासे मारणाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. म्हणून मासेमारीसाठी हा अनुकूल वारा असतो. तसेच…

0 Comments

देसाई बाई..माझी आई (विजयालक्ष्मी शिवराम देसाई)

    आई...तुझी खूप आठवण येते गं. आता तू मला कधीच दिसणार नाहीस.नुसत्या आठवणींवर आठवणी येतात. मन कायम भूतकाळात रमते. तू होतीस म्हणून मी व उमेश इथपर्यंत पोहोचलो आणि तू होतीस म्हणून आमच्या जीवनाला अर्थ मिळाला..योग्य दिशा मिळाली.     मी अडीच वर्षे व…

0 Comments

सामान्यांच्या हक्कांसाठी काम करणारे कृतीशील अधिकारी

             जिल्ह्यात गेली काही वर्षे माझ्या क्षमतेनुसार सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क येतो. आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा कोणताही बाऊ न करता किंवा अतिरेक न करता केलेला वापर जेव्हा मला काहीतरी रचनात्मक करायचे आहे असा…

0 Comments

साहित्यातला वैज्ञानिक वारकरी : डॉ. जयंत नारळीकर

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिवस. अध्यक्षांची निवड जाहीर झाली आणि एक सुखद धक्का बसला. अखिल भारतीय मराठी साहित्य विश्वात एक इतिहास लिहिला गेला. पहिल्यांदाच एक खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार होता. ज्यांच्या रहस्यमय विज्ञानकथांनी माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या बालमनावर…

0 Comments

संच मान्यतेच्या निर्णयामुळे ग्रामशिक्षणावर संकटाचे सावट

कोकणातल्या बऱ्याच शाळा बंद होण्याच्या टप्यावर : नव्या संच मान्यतेचा निर्णय आणि संभाव्य परिणाम       कोकणातील निसर्गरम्य पण दुर्गम भागात शिक्षणाचा वसा घेऊन चालणाऱ्या जिल्हा परिषद शाळांपुढे आज अस्तित्वाचं संकट उभं आहे. शासनाच्या नव्या संच मान्यतेच्या निर्णयामुळे या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हा…

0 Comments

पुरातन मंदिरांचे वैभव जपण्याचा ध्यास : प्रसाद परब

           मंदिर हे केवळ उपासनेचे स्थळ नसून आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीकही आहे. हाच वारसा जपण्यासाठी, वेंगुर्ल्याचे सुपुत्र प्रसाद परब यांनी एक अनोखा ध्यास घेतला आहे.       कोरीव बांधकामे, नक्षीदार दीपमाळ, लाकडी व दगडी सभामंडपांची सर्जनशील रचना, धातूचे ओतकाम, चांदीच्या…

0 Comments

सांघिक कामगिरीचा विजय!

           नुकतीच पार पडलेली ‘क्रिकेट वर्ल्डकप चॅम्पियन ट्राॅफी‘ भारताने तीनवेळा जिकून इतिहास घडविला. त्याबद्दल ह्या भारतीय संघाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यापूर्वी ‘२०२३ वर्ल्डकप‘ भारत फायनलला येऊन हरला त्याबद्दल दुःख वाटते. त्याचं काय झालं ‘काळ आला होता पण…

0 Comments

ऐतिहासिक सत्य स्वीकारण्याची समाजात मानसिकता निर्माण होणे गरजेचे!

       महाराष्ट्र राज्य हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामीत्वाचा वारसा सांगणारे राज्य आहे, परंतु गेल्या काही वर्षात राज्यातील सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थिती जाती धर्माच्या अहंकारी वृत्तीपायी अस्थिरतेकडे झुकताना दिसते. विशेषतः याची सर्वाधिक झळ कला क्षेत्राला जाणवते. एखादे नाटक अगर सिनेमा असो…

0 Comments

सिंधुदुर्गातील आगारांना दिलेल्या सीएनजी बसेस जुन्या

               राज्य परिवहन महामंडळामार्फत राज्यात एक हजार सीएनजी गाड्या देण्याचे सुतोवाच शासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार सुमारे 700 गाड्या राज्यात पुरविण्यात आल्या आहेत. त्या सुमारे 7 वर्षे वापरलेल्या व सीनजी गॅसकिट बसवून पाठविलेल्या गाड्या असल्याचे समजते. जिल्ह्यातील…

0 Comments
Close Menu