तरच संविधान दिनाचे महत्त्व प्रतिबिंबित होईल!

           नुकताच देशात ७५ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधान तयार करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना २ वर्षे ११ महिने १८ दिवस लागले. त्यांनी अथक परिश्रमानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ते पूर्ण करण्यात आले व २६ जानेवारी १९५०…

0 Comments

वेंगुर्ला साहित्य संमेलन निमित्ताने

निसर्गसंपन्न अशा वेंगुर्ला तालुक्याला साहित्य परंपरा लाभली आहे. चि.त्र्यं.खानोलकर (आरती प्रभू), वि.स.खांडेकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगांवकर हे दिग्गज साहित्यकार याच तालुक्यातले. ही साहित्य परंपरा पुढील पिढीमध्ये जागृत व्हावी, त्यांना साहित्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आनंदयात्री वाङ्मय मंडळाने वेंगुर्ला तालुक्यात साहित्यविषयक चळवळ उभी…

0 Comments

विजयाचा चौकार की पराभवाची हॅट्ट्रिक?

हायहोल्टेज सावंतवाडी मतदारसंघात बंडखोर उमेदवारांमुळे रंगत       सावंतवाडी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चरणसीमेवर पोहोचली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी धडाडत आहेत. प्रचाराच्या रणांगणात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर याचे अंदाज बांधले जात आहेत. गेली पंधरा वर्षे आमदार असलेले विद्यमान मंत्री दीपक केसरकरांना ही निवडणूक सोपी की कठीण…

0 Comments

कळीच्या मुद्द्यांनी सावंतवाडी मतदारसंघ पुन्हा तापणार

         सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग या तालुक्यांचा समावेश असलेला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ या ना त्या कारणाने नेहमीच धगधगता राहिला आहे. निवडणुकांच्या काळात तर या मतदारसंघात मोठी उलथापालथ सुरू असते. राजकीय मंडळींना निवडणूक लढविण्यासाठी हा सोपा मतदारसंघ वाटत असला तरी येथील…

0 Comments

… घराणेशाहीला प्रोत्साहन

‘घराणेशाही (परिवारवाद)...‘ हा शब्द अगदी परवलीचा झालेला आहे. ही राजकारणी मंडळी एवढी धूर्त असतात की, प्रत्येकवेळी सोयीनुसार अर्थ लावून भूमिका मांडत असतात.       मुळात ‘घराणेशाही‘ हा शब्द रूढ होण्याचे मुळ कारण गांधी घराणं.. सुरूवातीला स्व. पंडित नेहरू, त्यानंतर त्यांच्या कन्या स्व.इंदिराजी. त्यावेळच्या परिस्थितीमुळे…

0 Comments

सहनशिलतेचा अंत पाहू नका!

मुंबई-गोवा महामार्गावर सालाबादाप्रमाणे यंदाही मोठी वाहतूक कोंडी झालीय.. कोंडीनं सा­यांना जेरीस आणलंय.. तळ कोकणात जाणा-­या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होताहेत..     कुठं आहेत पाहणी दौरे करणारे पुढारी?     खासदार सुनील तटकरे यांनी रस्त्याच्या पाहणीचं नाटक केलं.. (मी नाटक यासाठी म्हणतो की, सुनील तटकरे  रायगडचे..…

0 Comments

सनदी अधिका-­यांच्या भ्रष्टाचारात नेमकी जबाबदारी कोणाची?

      राज्यात सध्या माजी सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरण गाजत आहे. संसदीय लोकशाहीचा डोलारा प्रामुख्याने ज्या सनदी अधिका­-यांवर अवलंबून असतो त्याच अधिकारी वर्गाकडून अशाप्रकारचे भ्रष्टाचाराचे मार्ग अवलंबिले जाणार असतील तर सर्वसामान्य जनतेने कोणाच्या तोंडाकडे पाहावे हा आज त्यांच्यासमोर निर्माण झालेला प्रश्न…

0 Comments

कै. वासुदेव शांताराम नाईक व परिवार यांचा परिचय

वेंगुर्ला शाळा नं. 1 च्या तिसऱ्या मजल्यावर माझे वडील तीर्थरुप कै. वासुदेव शांताराम नाईक व आई कै. सौ. तिलोत्तमा वासुदेव नाईक यांच्या स्मरणार्थ कै. वासुदेव शांताराम नाईक यांच्या कुटुंबियांनी ‘विठाई सभागृह’ बांधले आहे. सदर सभागृहाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. 28 जुलै रोजी पार…

0 Comments

‘कॅग‘च्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज!

आजच्या धावपळीच्या युगात अधिक कष्टन करता अत्यंत सोप्या व बिनकष्टाच्या मार्गाचे जेवढे जीवन आरामदायी जगता येईल तेवढं जगून घ्यावं, अशी असंवेदनशील मानसिकता दुर्दैवाने समाजात व विशेषतः तरूणाईमध्ये वाढवताना दिसून येते. हीच दुर्बलता राजकीय नेतृत्वाला फायदेशीर ठरते. आपल्या राजकीय सत्तेची पोळी या मानसिकतेवर कशी…

0 Comments

तू माझा सांगाती

आसने, प्राणायाम, ध्यान करून कुणाला आनंद होतो. संगीत ऐकून कुणाला आनंद होतो. खेळ खेळून कुणाला आनंद मिळतो. संध्याकाळी समुद्रात हळू हळू लपणारा सूर्य पाहताना कुणाला आनंद होतो. माझ्या आनंदाचे निधान मला गवसलेले असते. मी माझा आनंद अनुभवताना तुम्हाला त्रास होईल, पिडा होईल असे…

0 Comments
Close Menu