वेंगुर्ले आयटीआयमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
शिवरायांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांना माणसाप्रमाणे जगता आले पाहिजे यासाठीच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी त्यांनी त्याकाळी केलेला राज्यकारभार आजही आदर्श मानला जातो. राजा होणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा नव्हती. प्रजेला सुख, समाधान व संरक्षण…
