जिल्ह्यात साहित्य केंद्र निर्माण होण्याची गरज – सचिन दळवी

सरकारतर्फे साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा ज्ञानपिठ पुरस्कार आतापर्यंत महाराष्ट्रातील चारच साहित्यिकांना मिळाला असून त्यापैकी वि.स.खांडेकर आणि विदा करंदीकर हे सिधुदुर्गच्या मातीत घडलेले साहित्यिक आहेत. याचा आपणाला गर्व असायला हवा. आपल्या जिल्ह्यातील साहित्यिकाचे साहित्य सहज उपलब्ध व्हावे असे केंद्र जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायला हवे. यातून…

0 Comments

उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी पुस्तक पाठविण्याचे आवाहन

दिवाळीनंतर वेंगुर्ला येथे चौथे त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलन होणार असून यानिमित्त कादंबरीसाठी विशेष पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दरम्यान, उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशक यांनी आपली पुस्तके पाठवावीत असे आवाहन आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे करण्यात आले आहे.       उत्कृष्ट कादंब­यांना सन्मानित करून लेखकांच्या…

0 Comments

निबंध स्पर्धेत संस्कृती वारंग प्रथम

बाल मानसशास्त्र जपत लहानग्यांना आपलेसे करत संस्काराची शिदोरी आणि अक्षर ओळख देत प्रसंगी शासनाच्या विविध योजना राबविण्याचे कार्य अविरतपणे अंगणवाडी ताई आणि सेविका करीत आहेत. अशा सर्व आजी-माजी अंगणवाडी ताई आणि सेविका यांच्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या -वतीने आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री…

0 Comments

प्रश्नमंजूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा‘ हा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त २४ सप्टेंबर रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात दोन गटात घेण्यात आलेल्या ‘स्वच्छता प्रश्नमंजूषा‘ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, जिल्हा नियोजन समिती सदस्य…

0 Comments

कांदळवन स्वच्छतेतून कचरा संकलित

‘स्वच्छता ही सेवा‘ या पंधरवड्यानिमित्त वेंगुर्ला न.प.तर्फे २२ सप्टेंबर रोजी कांदळवन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मांडवी खाडीमधील कांदळवनामध्ये जमा झालेले प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून संपूर्ण मांडवी परिसराचीही स्वच्छता करीत सुमारे ३ टन कचरा वर्गीकृत करून संकलित केला. या मोहिमेत मुख्याधिकारी परितोष…

0 Comments

विद्यार्थ्यांना वाईट प्रवृत्तींपासून दूर ठेवणे हे आव्हान पेलणे कठीण

  नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे दिले जाणारे आदर्श शिक्षक, शिक्षिका व आदर्श शाळा पुरस्करांचे वितरण २२ सप्टेंबर रोजी झाले. यावेळी व्यासपिठावर देवगड येथील स.ह.केळकर महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.महेंद्र कामत, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, संस्थेचे अध्यक्ष अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर,…

0 Comments

राडा प्रकरणातील २९ जणांची निर्दोष मुक्तता

  वेंगुर्ला शहरात २०११ मध्ये झालेल्या राजकीय राड्यात संशयित असलेले माजी नगराध्यक्ष कै.प्रसन्ना कुबल, तत्कालीन शिवसेने अशोक वेंगुर्लेकर, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक नाईक व शहर अध्यक्ष सचिन वालावलकर यांच्यासहित २९ जणांची राड्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. याकामी सरकारी पक्षाने एकूण १० साक्षीदार…

0 Comments

‘वयोश्री‘साठी १० हजार अर्ज

ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एक रक्कमी ३ हजार रूपये बचत खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री यजना‘ राबविण्यात येत आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यातून या योजनेसाठी १० हजार ६०० अर्ज दाखल झाले आहेत. राज्यातून सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजेच १ लाख २९ हजार ८१२…

0 Comments

पुरस्कारप्राप्त परूळे गावात अस्वच्छतेचा कळस 

प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे तसेच पर्यावरणाचा समतोल साधला जावा यासाठी संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, भारत स्वच्छ मिशन अभियान सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून लाखो रूपयांचे पुरस्कारही देण्यात आले. मात्र, केंद्र सरकार असो वा राज्य सरकार यांनी अनेकवेळा गौरविलेल्या वेंगुर्ला…

0 Comments

एसटीमध्ये दिव्यांगांना कायमस्वरूपी आसन

दिव्यांग प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी आसन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता कोणत्याही थांब्यावर दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढल्यास त्यांना आरक्षित असलेले आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बसमधील वाहकाची असणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नेहमी प्रवास…

0 Comments
Close Menu