महारक्तदान शिबिरात १०६ जणांचे रक्तदान

वेताळ प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या नऊ वर्षांमध्ये सलग २४ रक्तदान शिबिरांची यशस्वी वाटचाल करताना विविध सहयोगी संस्था आणि रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोवा यांच्या सहकार्याने उत्सव मंगल कार्यालय तुळस येथे आयोजित केलेल्या २५ व्या महारक्तदान शिबिरात १०६ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष…

0 Comments

भूमिगत विजवाहिन्या कार्यान्वित करा

वेंगुर्ला शहरातील रामघाट रोड ते बंदर रस्ता, एमएसईबी कार्यालय ते कॅम्प मार्गे आडीपूल, कॅम्प ते हॉस्पिटल नाका मार्गे गणपती मंदिर, एस.टी.स्टॅण्ड ते निमुसगा या भागामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत जमिनीखालून विजवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. पथदिप उभारण्याच्या कामासाठी शासनाकडून विविध योजनांतर्गत नगरपरिषदेस निधी…

0 Comments

सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती

पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनांमध्ये होणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, त्याचबरोबर उर्वरित कामाला प्राधान्याने निधी उपलब्ध करु, असे आश्वासन दिले होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खा.नारायण राणे, आमदार वैभव नाईक,…

0 Comments

वनविभागातर्फे पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम

       वनविभाग-सावंतवाडी, वनपरिक्षेत्र-कुडाळ व वनपरिमंडळ-मठ यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. रेडी येथील रेडी आयर्न ओव्हर माईन ऑफ गोगटे मिनरल्स कंपनी येथे आंबा, जाम, डाळिब, काजू प्रजातिची एकूण ५० रोपांची लागवड करण्यात आली.       यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, मठ…

0 Comments

विजेचा लोळ पडून हजारोंचे नुकसान

नवाबाग येथे ६ जून रोजी दुपारी ढगांच्या गडगडासह विजेचा लोळ पडला. यात ग्रा.पं.माजी सदस्य बळीराम कुबल यांच्या घरातील वीजमीटर, तीन लाईटचे बोर्ड, मेनस्वीच, पंखा, टीव्हीचा सेटअप बॉक्स, टीव्ही, घरातील दोन खोल्यांचे वायरिग व फिटींग व अर्ध्या हॉर्सपॉवरचा पाण्याचा पंप जळून सुमारे ६० हजारांचे…

0 Comments

छत्रपती शिवाजी महाराज संघटनेच्या आंदोलनाला यश

शासनाच्या एक रूपयात विमा योजनेंतर्गत गतवर्षी अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भात पिकाच्या नुकसानीपोटी देय असणारी रक्कम युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने जिल्हा कृषी अधीक्षकांकडे वर्ग केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने तालुका कृषी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे.     लोकसभा निवडणूक…

0 Comments

आसोलीतील सुरंगी फुले, कळ्यांना थेट वाशी मार्केट

आसोली गावातील महिलांच्या ‘झेप‘ प्रभाग संघाच्या सुरंगीची फुले आणि कळ्यांना अर्चना घारे-परब यांनी विशेष प्रयत्न करून राज्यातील महत्त्वाची असलेली वाशी-नवी मुंबई बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. सुरंगीची फुले व कळ्या या एकत्र करून सुमारे चार टन माल असणारी पहिली गाडी आसोली येथून वाशी…

0 Comments

तालुक्यात राणेंना ९ हजार ६६२ मतांचे लीड

लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या विजयात वेंगुर्ला तालुक्यातील मतदानाचा सिहाचा वाटा आहे. वेंगुर्ला तालुक्यात राणेंना २५ हजार ५८५ मते तर विनायक राऊत यांना १५ हजार ९२३ मते मिळाली. तालुक्यातील केवळ सहा मतदान केंद्रे वगळता इतर सर्वच मतदान केंद्रांवर राणेंना मिळालेले लीड मोठे आहे. तालुक्यातील…

0 Comments

सम्यक संसदेचे पुरस्कार प्रदान

सिंधुदुर्ग जिल्हा सम्यक साहित्य संसद संस्थेच्यावतीने विविध पुरस्कार देण्यात आले. यात आ.सो.शेवरे स्मृतीप्रित्यर्थचा जीवन गौरव पुरस्कार ज्यांनी दलित कवितेतील हिदुत्व, मूल्य शोध, देशीवाद-रुप आणि रंग सारखे आठ साहित्य समिक्षा ग्रंथ तसेच ‘धम्म चळवळ स्थिती आणि गती‘ अशासारखे आठ वैचारिक लेखन आणि चार कवितासंग्रह…

0 Comments

रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणेंची बाजी

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा 47 हजार 850 मतांनी पराभव केला. चाळीस वर्षांनंतर प्रथमच या मतदारसंघात राणेंच्या विजयाच्या रुपाने कमळ फुलले; परंतु बालेकिल्ला असलेली शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यात पाय रोऊन असल्याचे निवडणुकीतून स्पष्ट झाले. सिंधुदुर्ग…

0 Comments
Close Menu