भाजपाच्या वतीने ‌‘सन्मान वारकऱ्यांचा‌’ कार्यक्रम : वेंगुर्ल्यात 25 जेष्ठ वारकऱ्यांचा सत्कार

वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनातील अनमोल परंपरा आहे. ‌‘वारी‌’ ही श्रद्धा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारी चळवळ आहे. ही परंपरा केवळ देवाच्या दर्शनापुरती मर्यादित नसून ती समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. याच परंपरेच्या सन्मानार्थ भारतीय जनता पाट  सिंधुदुर्ग यांच्या वतीने…

0 Comments

पिंपळाच्या पानावर साकारला पंढरीचा विठूराया

      आषाढी एकादशीचे औचित्य साधून दाभोली येथील कु. मयंक विनायक दाभोलकर याने पिंपळाच्या पानावर विविध रंगाच्या सहाय्याने पंढरीचा विठूराया साकारला आहे. त्याच्या कलेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. कु. मयंक हा दाभोली इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्याथ आहे. तो उत्कृष्ट हार्मोनियम वादक…

0 Comments

संसार सुफळ झाला गे माये देखियले पाय विठोबाचे!

       खांद्यावर भगवी पताका, टाळ मृदुंगाचा गजर, मुखात पांडुरंगाचे नाव घेत विठ्ठल भक्तांनी वारकरी पेहरावात काढलेल्या वेंगुर्ला ते कालवी बंदर या आषाढी पायी वारीला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‌‘पाहूं द्या रे मज विठोबाचे मुख लागलीसे भूक डोळां माझ्या‌‘ अशी अवस्था झालेल्या…

0 Comments

सीमा मराठे सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्काराने सन्मानित

माध्यमस्वातंत्र्याची गळचेपी होण्याच्या आजच्या काळात सत्ताधाऱ्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा नैतिक अधिकार खरेच आहे का, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर टीका केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील विविध पुरस्कार…

0 Comments

स्वच्छ सिधुदुर्ग घोषवाक्य स्पर्धेत दाभोली येथील विलास हरमलकर प्रथम

पर्यटनदृष्ट्या विकसित असलेल्या सिधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने निवांता हॉस्पिटॅलिटीतर्फे ‘स्वच्छ सिधुदुर्ग घोषवाक्य‘ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात वेंगुर्ला-दाभोली येथील विलास हरमलकर यांनी प्रथम, साळगांव येथील प्रेरणा घाग हिने द्वितीय तर मडगांव-गोवा येथील तनुजा सगरे हिने तृतीय क्रमांक  पटकाविला आहे. विजेत्या…

0 Comments

पटसंख्येचा निकष रद्द करून माध्यमिक शाळा वाचवा!

दुर्दैवाने प्राथमिक शाळांपाठोपाठ आता पटसंख्येचे निकष पुढे करून मराठी माध्यमाच्या शासकीय माध्यमिक शाळाही बंद पडण्याचा घाट घातला जात आहे. शिक्षण विभागाकडून अनेक शाळांना तशा नोटिसा गेल्यामुळे या शाळांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. मराठी शाळा बंद पडल्या तर त्याचा अत्यंत वाईट परिणाम मराठी भाषेवर…

0 Comments

सेवा माझ्या रक्तातला गुणधर्म, तो आजन्म जपणार!

        विशाल सेवा फाऊंडेशन आणि विशाल परब मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळांचे वाटप तसेच रूग्णांचे कपडे तसेच चादरी स्वच्छ करता याव्यात यासाठी वॉशिंग मशीन भेट दिली.         आयुष्यात चढ-उतार हे यायचेच. ‘सेवा हेच संघटन‘ ही शिकवण घेऊन मी…

0 Comments

‘माझा वेंगुर्ला‌’च्या अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

पावसाळा सुरू झाला, की माणसाची पहिली गरज असते ती छत्री. पाऊस अनेक आविष्कारांचा निर्माता आहे. तर, रंग माणसाच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे अद्भुत रसायन आहे. पाऊस, रंग आणि छत्री यांचा संगम घडवत ‌‘माझा वेंगुर्ला‌’ या संस्थेने आयोजित केलेल्या उपक्रमात अबालवृद्धांनी उत्साहाने सहभागी होत पांढऱ्याशुभ्र…

0 Comments

ज्ञानाबरोबर रूजलेले संस्कार भविष्यात आत्मिक समाधान देईल-विलास हरमलकर

ग्रामीण भागातील शाळेची दहावी परीक्षा १०० टक्के निकालाची परंपरा आणि विद्यार्थ्यांनी मिळविलेले सर्वोत्तम गुण कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत मिळविलेल्या ज्ञानाबरोबरच रूजलेले संस्कार, सद्भावना, नितीमूल्ये भविष्यात यशाबरोबरच खरेखुरे आत्मिक समाधान देईल असे उद्गार उद्योजक विलास हरमलकर यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी काढले.      अणसूर पाल विकास मंडळ…

0 Comments

करिअर मार्गदर्शन व मोफत पुस्तकाचे वितरण

श्री देव वेतोबा देवस्थान आरवली व टांककर शेटये ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोडा येथील अ.वि.बावडेकर विद्यालय व बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयामधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व मोफत पुस्तकाचे वितरण करण्यात आले.  देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय यांनी करिअर गाईडन्स पुस्तकाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.…

0 Comments
Close Menu