हे गणराया!

  आजच्या मार्केटिंगच्या युगात प्रत्येक सण-उत्सवाचं स्वरूप बदलत चाललं आहे. नावीन्याच्या नावे पैशांची उधळपट्टी, भपक्याचे देखावे आणि पर्यटनाशी जोडून निर्माण झालेलं ‌‘फेस्टिवल‌‘ सदृश्य वातावरण आता सर्वसामान्य झालं आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचं बीज लोकमान्य टिळकांनी रुजवलं तेव्हा त्यामागे स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा होती, सामाजिक प्रबोधनाची दृष्टी होती,…

0 Comments

माणूस आणि प्राणी एक गुंतागुंतीचे सहजीवन

        माणूस आणि प्राणी यांचे नाते हे शतकानुशतकांपासून विविध रूपांत विकसित होत आले आहे. मात्र, हे नाते खरोखरच्या करूणेच्या आधारावर उभे आहे की फक्त माणसाच्या सोयी आणि स्वार्थावर, हा प्रश्न नेहमीच विचार करण्यासारखा राहिला आहे. प्राण्यांना मारून खाणे, त्यांना ओझे…

0 Comments

बचत गटाच्या महिलांना ‘सर्वोच्च‘ दिलासा

महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार हा फक्त अन्नाचा घास नाही, तर अनेक कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. तत्कालीन आघाडी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता की, ज्यामध्ये पोषण आहाराची कामे थेट महिला बचत गटांना देण्याचा विचार मांडला गेला. या निर्णयामागचा उद्देश साधा…

0 Comments

लाडक्या बहिणींच्या निधीवर भावांचा डल्ला

महाराष्ट्रात सध्या ‘लाडकी बहीण‘ योजनेची जोरदार चर्चा आहे. राजकीय दृष्टिकोनातून वेगळ्या अर्थाने याकडे पाहिले जात असले तरीही ही योजना म्हणजे प्रामाणिक करदात्यांच्या खिशातून काढलेल्या पैशांचा उदार हाताने ओवाळणी घालण्याचा उद्योग आहे असे म्हटले जात आहे. पण या योजनेनेच डिजिटल इंडियाच्या गप्पा आणि महाराष्ट्र…

0 Comments

महाराष्ट्राचे सत्ताकारण रसातळाला… !

      महाराष्ट्राचं सत्ताकारण आणि विधिमंडळातील काही आमदारांचे वर्तन इतक्या खालच्या पातळीवर गेलं आहे की, सामान्य माणूस आता संतापला आहे. सत्तेच्या लालसेने आंधळे झालेल्या काही नेत्यांमुळे महाराष्ट्रातील राजकारणाने अगदी खालचा तळ गाठला आहे.    सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर सामान्य माणसाला हताश…

0 Comments

खराब वरण सामान्यांचं रोजच मरण

मंत्रालायाजवळ आकाशवाणी भवनासमोरील आमदार निवासात असलेले कॅन्टीन ही केवळ एक शासकीय खानावळ नसून, ती एक अशी जागा आहे जिथे महाराष्ट्राच्या कानाकोप­यातून आलेल्या नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी थांबलेले आपण पाहतो. आमदार, त्यांच्या सहका­यांसाठी व मंत्रालयात येणा­या सामान्य जनतेसाठी ही एक महत्त्वाची सुविधा आहे. परंतु या…

0 Comments

मराठीचा आग्रह – अस्मितेचा आवाज!

           महाराष्ट्र शासन एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारपुढे प्रस्ताव सादर करतं, आणि केंद्र सरकारकडून तो दर्जा अधिकृतपणे मंजूर होतो. मुख्यमंत्री जनतेसमोर उभं राहून सांगतात की ‘मराठी भाषेचा आग्रह असावा, पण दुराग्रह नको.‘ विविध पक्षांचे नेते,…

0 Comments

सणांचं निसर्गाशी नातं जपताना

जून-जुलैचे महिने म्हणजे निसर्गाचा पुनर्जन्म. आकाशात ढगांची गर्दी, मृदगंधाने भरलेली हवा आणि  सृष्टीत आलेली एक वेगळीच उर्जा. या ऋतूच्या सुरूवातीला आपली पारंपरिक संस्कृती विविध सणांनी नटलेली असते.    वटपौर्णिमा, आषाढी एकादशी, नागपंचमी, श्रावणातील सोमवार, हरितालिका आणि असेच अनेक सण याच काळात साजरे होतात.…

0 Comments

त्रिभाषेच्या आडून हिदी सक्ती नको…!

      वयाच्या सहाव्या वर्षांपासून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकविण्याचा महाराष्ट्र शासनाने नुकताच घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून त्रिभाषा सूत्र शासनाने पहिल्या इयत्तेपासून लागू करायचे ठरविले आहे. परंतु, आता या सूत्राच्या नावाखाली लहान मुलांवर तीन…

0 Comments

निकृष्ट कामात हरवले शिवरायांचे कर्तृत्व

देशभरात महापुरूषांचे पुतळे उभारण्याची चढाओढ काही नवीन राहिलेली नाही. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे स्मारक उभे करून त्याला अभिवादन करणे ही चांगली गोष्ट असली, तरी त्यामागे असलेली निष्ठा, सचोटी आणि पारदर्शकता ही अधिक महत्त्वाची असते. दुर्दैवाने, पुतळे उभे राहतात पण मूल्यं कोसळतात, याचेच एक गंभीर…

0 Comments
Close Menu