पावसाळ्यापूवची कामे अपूर्ण राहिल्याने विजेचा खेळखंडोबा
विद्युत महावितरणच्यावतीने पावसाळ्यापूव करायची 33 कामे सुचवण्यात आली होती. परंतु, त्यातील 3 कामे सुद्धा वेंगुर्ला तालुक्यात न झाल्याने नागरिकांना वारंवार विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच वीज बिल एजन्सीबद्दल बऱ्याच वीज ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना…