मठ नं.२ व बावडेकर विद्यालय शिरोडा प्रथम

शाळा सुंदर बनाव्यात, शाळेच्या भिंती बोलक्या व्हाव्यात, शाळेत अभिनव उपक्रम राबविले जावेत, मुलांना अभ्यास करताना आनंद मिळावा, शाळा सुंदर व्हाव्यात या उद्देशाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ हे अभियान राज्यभर राबविण्यात आले. या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये वेंगुर्ला तालुक्यातील १३२ जि.प.प्राथमिक शाळांनी व…

0 Comments

तौक्तेतील वंचित नुकसानग्रस्तांना अनुदानाची रक्कम

महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०१९ मध्ये आलेल्या महाभयानक तौक्ते, चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागामध्ये तसेच इतर भागात लोकांच्या शेती बागायती तसेच इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारने या चक्रीवादळाने बाधित व नुकसान ग्रस्त झालेल्या लोकांना मोठी भरीव आर्थिक मदत देण्याचे…

0 Comments

कासव म्युझियमसाठी ५० लाखांचा निधी देणार – दीपक केसरकर

महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ अंतर्गत वायंगणी बीच येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी ‘कासव महोत्सव वायंगणी २०२४‘ संपन्न झाला. कासवांच्या प्रजननाचा भाग म्हणून वायंगणी बीचची ख्याती दूरवर पसरली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक कासवांना व त्यांच्या पिल्लांना पाहण्यासाठी येतात.…

0 Comments

सिधुदुर्गला मराठी माध्यमासाठी ६१५ शिक्षक

जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीत स्थान मिळालेल्या डीएड उमेदवारांच्या चेह­यावर हास्य पसरले आहे. गेल्या अनेक वर्षांची त्यांची तपस्या फळास आली. शिक्षक म्हणून नोकरी करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून असताना भरती लांबल्याने त्यांना खूप काही सोसावे लागले. कुठेतरी खासगी नोकरी वा क्लास चालवून त्यांचा उदरनिर्वाह होत…

0 Comments

मराठीचा अभिमान असायलाच हवा

नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे सादरीकरण केले. यात अस्मिता दाभोलकर, वैष्णवी पडवळ, जान्हवी माणगांवकर, जिज्ञासा पाटील, वैष्णवी न्हावी, दीशा कोनकर, यामिनी शेळके, दुर्वा…

0 Comments

प्रदीप केळूसकर यांच्या ‘माणिकमोती’ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा

कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने प्रदीप केळुसकर यांच्या माणिकमोती या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. वृंदा कांबळी यांनी कथानिर्मितीविषयी बोलताना केळुसकरांनी त्यांच्या ग्रामीण व नागरी जीवनातील  अनुभवविश्‍वातून कथाबीज निवडून घेतल्याचे सांगत त्यांच्या लिखाणाला शुभेच्छा दिल्या. प्रा. संतोष…

0 Comments

वेंगुर्ल्यात साकारणार कवितेचे गाव

शासनाने महाबळेश्‍वर जवळील भिलार या गावी पुस्तकांचे गाव वसविले आहे. शासन दरबारी ‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती सार्थ ठरविण्यासाठी गावकऱ्यांनी देखील या कामी एकजुट दाखविली. त्यामुळेच भिलार या पुस्तकांच्या गावाची नेोंद सर्वदूर पसरली. पुस्तकांच्या गावापाठोपाठ राज्य सरकारतर्फे आता ‘कवितेचे गाव’ हा उपक्रम राबवला…

0 Comments

साद फाऊंडेशन पत्रलेखन व काव्यस्पर्धा बक्षिस वितरण संपन्न

  14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे निमित्त एल. एम. नाईक स्मृतिप्रित्यर्थ साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन व काव्य स्पर्धेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत येथील शैलेजा पांढरे (आजगाव)- प्रथम, श्रेयश शिंदे (कणकवली) आणि राजू पठाण (अमरावती)- द्वितीय, तर शर्वरी जाधव (कणकवली),…

0 Comments

काजू उत्पादक शेतकरी, विकास संस्था, व्यापारी यांची ओरोस येथे सभा

जिल्ह्यातील उत्पादित झालेला काजू हा आपल्या जिल्ह्यात राहिला पाहिजे व जिल्ह्यातील कारखानदारांना तो उपलब्ध झाला पाहिजे.आपल्या काजूला एकओळख असून एक विशिष्ट दर्जा,जी आय मानांकन प्राप्त झालेला आहे हा काजू जर केरळ, बेंगलोरमध्ये गेला तर तो मिक्स करून वापरला जाईल व आपल्या काजूची ओळख…

0 Comments

अपेडा संस्थेकडून काजू उद्योजकांना मार्गदर्शन

महाराष्ट्र कॅश्‍यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सेक्रेटरी बिपिन वरसकर, संचालक दयानंद काणेकर यांनी राज्यातील काजू कारखानदारांचा सुमारे अडीच वर्षे प्रलंबित असलेला एसजीएसटी परतावा परत मिळविण्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी राज्याचे विक्रीकर आयुक्त यांची भेट घेऊन स्पष्टपणे बाजू मांडली होती. त्यामुळे परतावा योजना पूर्ववत…

0 Comments
Close Menu