मुकी बिचारी कुणीही हाका!

आपल्याकडे ऋण काढून सण साजरे केले जातात. एरव्ही काटकसरीने वागणारा माणूस सणासुदीला मनसोक्त खर्च करतो. वेगवेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करतो. यावर्षीची गणेश चतुर्थीही अशाचप्रकारे संपन्न झाली. गतवर्षी कोरोनामुळे ब-याच नियमांच्या अधिन राहून गणेशभक्तांना हा सण साजरा करावा लागला होता. परंतु, यावर्षी नियमांत शिथिलता…

0 Comments

महाराष्ट्र पाहतोय!

देशातील महाराष्ट्र राज्याला एक वेगळे स्थान आहे. संतांची भूमी म्हणूनही महाराष्ट्राचे वेगळे महत्त्व आहे. हे लक्षात घेता गेल्या दशकभरापासून महाराष्ट्रात राजकीय पटलावरर ज्या गोष्टी घडत आहेत, त्या निश्चितच चिंताजनक आणि चिंतनीय आहेत. गेल्या दोन आठवड¬ात सुरु असलेला राजकीय संघर्ष पाहिल्यानंतर आपणाला परंपरांचा, विचारांचा…

0 Comments

असं कसं…?

      कोरोना महामारीत ढासळलेली अर्थव्यवस्था अद्यापही सावरलेली नाही. त्यात    आता तिस-या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे आपल्या देशात कायद्यासमोर सर्वजण समान आहेत असे असताना महाराष्ट्रातील कोरोना प्रतिबंधक कायदे फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण…

0 Comments

कोकणची कोंडी

कोकणची चोहोबाजूंनी कोंडी झाल्याचे आपण पाहत आहोत. एखाद्या चक्रव्यूहात सापडल्याप्रमाणे निर्माण झालेल्या परिस्थितीचे विश्लषण करताना जागतिक तापमान वाढ आणि हवामानातील बदल यामुळे कोकण किनारपट्टीवर विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती सातत्याने येत आहेत. नैसर्गिक संकटांची एक मालिकाच जणू तयार झाली आहे. त्याचा फटका कोकणातील बागायती…

0 Comments

शिक्षणाची ऐशीतैशी…

शाळा बंद, कोरोनामुळे सर्वत्र अनिश्चिततेचे सावट, त्यात दहावी-बारावी परीक्षा नक्की होणार अशा आशयाच्या बातम्या साधारण आठवड्याने त्यावेळी पेपरात वाचायला मिळत होत्या. कालांतराने ठराविक अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार असे वारंवार सांगितले गेले. पण प्रत्यक्षात परिस्थितीने दोन्ही परीक्षा काही झाल्या नाहीत. दरम्यान, दहावी-बारावीतील ही मुले…

0 Comments

कसं काय बरं हाय का?

         एका मराठी चित्रपटातील गीताची पहिली ओळ.. ‘कसं काय पाटील बरं हाय का...?‘ ही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येकाच्या ओठी ऐकायला मिळते. आज यातील पाटील वगळता तिच ओळ प्रत्येकाच्या ओठावर ऐकायला मिळते. याला पार्श्वभूमी आहे कोरोनाची. आज फक्त मरण स्वस्त झाले…

0 Comments

लेटरबॉम्ब!

राजकारणात राजकीय भूकंप आणि त्या जोडीला आता ‘लेटरबॉम्ब‘ हे शब्द परवलीचे झाले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षात कोणत्याही कारणाने असलेली खदखद एखाद्या नेत्याच्या तोंडून बाहेर पडते. खरे तर हा पक्षातील अंतर्गत मामला असतो. परंतु, माध्यमांना अशाप्रकारचा एखादा मुद्दाही आपल्याला काहीतरी गवसले आहे, अशा  थाटात…

0 Comments

बंद दाराआड…

ई-राजकीय पटलावर गेल्या २ वर्षांपासून एक विषय जोरदार चर्चेत आहे. अलिकडे तर राजकारणात या विषयाची वारेमाप चर्चा पहायला मिळते. नेत्यांची बंद खोलीतील चर्चा हा तो विषय आहे. यासाठी थोडे मागे जावे लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बंद…

0 Comments

आपत्तींची शृंखला…!

निसर्गाने कोकणवर भरभरुन दान टाकले आहे. निसर्गाने दिलेल्या या देणगीतून कोकणचे एक वेगळे वैभव सर्वांनाच खुणावत असते. कोकणपासून गोव्यापर्यंत असलेल्या समुद्र आणि निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांची सतत वर्दळ असते. एकट्या गोव्यात दरवर्षी २५ लाखांवर पर्यटक येत असतात. यातून हजारो लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली…

0 Comments

वादळानंतर…!

‘तौक्ते‘ नावाचे वादळ आले आणि गेले. मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना त्याचा जोरदार फटका बसला. राज्यात १९ जणांचे बळी गेले. शेकडो घरे पडली. मच्छिमारांची प्रचंड हानी झाली. गेल्यावर्षी अशाच ‘निसर्ग‘ नावाच्या वादळाने कोकणची प्रचंड वाताहत केली होती. त्यातून अद्याप सावरले नसताना यंदा…

0 Comments
Close Menu