फुकट्यांच्या देशा….!

आपल्या मतदारांनी आपल्यालाच पक्षाला मत दिली पाहिजेत. प्रचार सभेला ही गर्दी केली पाहिजे. आपल्याला लोकांचे बहुमत कसे आहे, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न निवडणुकांमधून केला जातो. निवडणुकीत आपला उमेदवार जिंकण्यासाठी अनेक आमिष राजकीय पक्षांकडून आम जनतेला दिली जातात. सारासार विचार न करता खाल्ल्या मिठाला…

0 Comments

पुन्हा एकदा मायनिंगचे वारे…!

जागतिक स्तरावर ज्या सह्याद्रीचा पर्यावरणाच्या दृष्टीने गांभीर्याने विचार होतो त्या पट्ट्यातील काही गावे मायनिंग दलालांच्या घशात घालण्याचं षडयंत्र गेल्या पंधरा वर्षापासून राजकीय लॉबी करत आहे. माधवराव गाडगीळ समितीच्या अहवालाबाबतही कोकणातील नेते मंडळींनी चुकीची माहिती आणि अफवा पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. माधवराव गाडगीळ…

0 Comments

परीक्षांच्या विश्वासार्हतेलाच तडा

वैद्यकीय अधिकारी होण्यासाठी धडपडणारे लाखो युवक-युवती अगदी अकरावी-बारावी पासूनच नेटाने अभ्यास करत असतात. नीटच्या परीक्षेत झालेला घोटाळा या देशातील आपलं भवितव्य घडवण्यासाठी धडपडणारे विद्यार्थी व पालक यांच्यासाठी फारचं धक्कादायक आहे. गोध्रा येथील ‘जय जलाराम सेंटरने‘ हा अक्षम्य असा गैरप्रकार केलेला असून या सेंटरने…

0 Comments

बदलाला सामोरे जाताना

          यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुका नंतर लगेचच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक तर येत्या तीन-चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत. वाढती बेरोजगारी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना…

0 Comments

‘ती‘ चा सहभाग वाढो

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी । तीच जगाते उद्धारी।  ऐसी वर्णिली मातेची थोरवी । शेकडो गुरूहुनिही।।‘      राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्त्रीचे पर्यायाने आईचे केलेले हे वर्णन. एकेकाळी कुटुंबापूर्ती मर्यादित असलेल्या स्त्रीची हुशारी, निर्णय क्षमता, धडाडी संधी मिळाली तर ती नक्कीच तिचं सोनं करू…

0 Comments

केवळ मलमपट्टी पुरेशी नाही

  ग्लोबल वार्मिंगमुळे होणारे दुष्परिणाम सतत आपल्या कानावर पडत असतात. पण त्याचे गांभीर्य आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतेच असे नाही.        यंदाचा उन्हाळा शब्दशः जीवघेणा होता. जगभरात या वर्षीच्या उष्मा लहरींमुळे अनेक आघात सहन करावे लागले आहेत. अर्थात हा काही एका वर्षात अचानक…

0 Comments

वेंगुर्ल्यात ‘पाणीबाणी‘ वर मात…!

           यंदा कोकणासह संपूर्ण महाराष्ट्र भारतभर उन्हाळ्याच्या झळा तीव्रतेने जाणवल्या. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, सावंतवाडी, कुडाळ या शहरात पाणीटंचाई शासनाच्या अपु­या राहिलेल्या जलजीवन मिशन सारख्या महत्त्वाकांक्षी योजना, पाणी टंचाईमुळे होणारे नागरिकांचे हाल, तोकड्या उपाय योजना अशा बातम्या प्रसिद्ध…

0 Comments

मराठी पिपल आर नॉट वेलकम हियर

सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात चालू आहे. ही झाली की विधानसभेची निवडणूक येईल. प्रचारात जी भाषा वापरायची असते, जी आश्वासने द्यायची असतात आणि जी स्वप्ने विकायची असतात; ते काम सध्या जोरात चालू आहे. ते पुढेही चालू राहील. महाराष्ट्र देशाला ४८ खासदार देतो. उत्तर…

0 Comments

न्यायालयाच्या आदेशाने शाश्वत जीवनशैलीला पाठबळ

सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या रांगांमधील २५ गावे ‘इको-सेन्सिटिव्ह एरिया‘ म्हणून घोषित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रक्रियेसाठी निश्चित अशी मुदतही ठरवून दिली आहे. हा निर्णय वाघ व अन्य वन्यप्राण्यांना डोळ्यासमोर ठेवून घेतला असला, तरी त्याचा प्रभाव निसर्गाशी एकरूप होऊन जीवनशैली विकसित केलेल्या…

0 Comments

विकास हवा पण निसर्गाला जपून…

   राज्य सरकारने कोकणच्या किनारपट्टीच्या भागातील आणि पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील एक हजार ६३५ गावांच्या नियोजनाचे काम ‘सिडको‘कडे सोपविण्याचा निर्णय ४ मार्च रोजी घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. शिवसेनेनेही या विषयात उडी घेत या अचानक…

0 Comments
Close Menu