कोकणावर हवामानबदलाचे सावट

      कोकणाला निसर्गाने सौंदर्य, संपन्नता आणि समृद्ध संस्कृती दिली. पण हाच निसर्ग आता कोकणवर रागावल्यासारखा वाटतो आहे. गेल्या दशकभरात समुद्र अधिकच आक्रमक झाला आहे. पाऊस आपले वेळापत्रक विसरला आहे आणि शेतकरी, मच्छीमार, व्यापारी, पर्यटन व्यावसायीक या सर्वांच्याच उपजीविकेवर संकटाचे काळे ढग…

0 Comments

न्याय झाला असे दिसू द्या!

        साता­-याच्या फलटण उपजिल्हा रूग्णालयातील तरूण महिला डॉक्टरने दिवाळीच्या दिवशी आत्महत्या केली. ही केवळ वैयक्तिक हतबलतेची गोष्ट नाही, तर आपल्या समाजाच्या आणि यंत्रणेच्या मानवी संवेदनांच्या मृत्यूची कहाणी आहे.एका सुशिक्षित, सेवाभावी डॉक्टरला गळफास लावावा लागतो, म्हणजेच व्यवस्था कोसळली आहे आणि तिच्यातली…

0 Comments

आरोग्याच्या लढाईत राजकीय विश्वासघात

  राजकीय नेतृत्व सतत दुर्लक्ष करीत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आज इतकी गंभीर झाली आहे की, न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय ती सुधारण्याची शक्यता दिसत नाही. अभिनव फाऊंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाच्या दुरावस्थेवर मुंबई  उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने कठोर भूमिका घेतली…

0 Comments

‘दशावतार‘ः लोककला ते आधुनिक संघर्षाचा प्रवास!

सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार‘ हा चित्रपट केवळ थरारकथा किवा व्यावसायिक सिनेमाचा प्रयोग नाही, तर कोकणच्या लोकसंस्कृतीचा, निसर्गप्रेमाचा आणि संघर्षाचा आधुनिक दस्तऐवज आहे. १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची उत्सुकता आणि तिकीट विक्री दोन्हीही खेचली. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर,…

0 Comments

हे गणराया!

  आजच्या मार्केटिंगच्या युगात प्रत्येक सण-उत्सवाचं स्वरूप बदलत चाललं आहे. नावीन्याच्या नावे पैशांची उधळपट्टी, भपक्याचे देखावे आणि पर्यटनाशी जोडून निर्माण झालेलं ‌‘फेस्टिवल‌‘ सदृश्य वातावरण आता सर्वसामान्य झालं आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचं बीज लोकमान्य टिळकांनी रुजवलं तेव्हा त्यामागे स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा होती, सामाजिक प्रबोधनाची दृष्टी होती,…

0 Comments

माणूस आणि प्राणी एक गुंतागुंतीचे सहजीवन

        माणूस आणि प्राणी यांचे नाते हे शतकानुशतकांपासून विविध रूपांत विकसित होत आले आहे. मात्र, हे नाते खरोखरच्या करूणेच्या आधारावर उभे आहे की फक्त माणसाच्या सोयी आणि स्वार्थावर, हा प्रश्न नेहमीच विचार करण्यासारखा राहिला आहे. प्राण्यांना मारून खाणे, त्यांना ओझे…

0 Comments

बचत गटाच्या महिलांना ‘सर्वोच्च‘ दिलासा

महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार हा फक्त अन्नाचा घास नाही, तर अनेक कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. तत्कालीन आघाडी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता की, ज्यामध्ये पोषण आहाराची कामे थेट महिला बचत गटांना देण्याचा विचार मांडला गेला. या निर्णयामागचा उद्देश साधा…

0 Comments

लाडक्या बहिणींच्या निधीवर भावांचा डल्ला

महाराष्ट्रात सध्या ‘लाडकी बहीण‘ योजनेची जोरदार चर्चा आहे. राजकीय दृष्टिकोनातून वेगळ्या अर्थाने याकडे पाहिले जात असले तरीही ही योजना म्हणजे प्रामाणिक करदात्यांच्या खिशातून काढलेल्या पैशांचा उदार हाताने ओवाळणी घालण्याचा उद्योग आहे असे म्हटले जात आहे. पण या योजनेनेच डिजिटल इंडियाच्या गप्पा आणि महाराष्ट्र…

0 Comments

महाराष्ट्राचे सत्ताकारण रसातळाला… !

      महाराष्ट्राचं सत्ताकारण आणि विधिमंडळातील काही आमदारांचे वर्तन इतक्या खालच्या पातळीवर गेलं आहे की, सामान्य माणूस आता संतापला आहे. सत्तेच्या लालसेने आंधळे झालेल्या काही नेत्यांमुळे महाराष्ट्रातील राजकारणाने अगदी खालचा तळ गाठला आहे.    सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर सामान्य माणसाला हताश…

0 Comments

खराब वरण सामान्यांचं रोजच मरण

मंत्रालायाजवळ आकाशवाणी भवनासमोरील आमदार निवासात असलेले कॅन्टीन ही केवळ एक शासकीय खानावळ नसून, ती एक अशी जागा आहे जिथे महाराष्ट्राच्या कानाकोप­यातून आलेल्या नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी थांबलेले आपण पाहतो. आमदार, त्यांच्या सहका­यांसाठी व मंत्रालयात येणा­या सामान्य जनतेसाठी ही एक महत्त्वाची सुविधा आहे. परंतु या…

0 Comments
Close Menu