फुकट्यांच्या देशा….!
आपल्या मतदारांनी आपल्यालाच पक्षाला मत दिली पाहिजेत. प्रचार सभेला ही गर्दी केली पाहिजे. आपल्याला लोकांचे बहुमत कसे आहे, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न निवडणुकांमधून केला जातो. निवडणुकीत आपला उमेदवार जिंकण्यासाठी अनेक आमिष राजकीय पक्षांकडून आम जनतेला दिली जातात. सारासार विचार न करता खाल्ल्या मिठाला…