क्षण महत्त्वाचा
कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या बारावी परीक्षांचा निकाल ८ जून रोजी लागला. आयुष्याला दिशा देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या जीवनातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा. त्यामुळेच परीक्षेपेक्षाही जास्त काळजी या निकालाचीच असते. अलिकडे तर आदल्या दिवशी निकालाची तारीख जाहीर होत असल्याने बरीच मुले आणि मुलांपेक्षा पालक चिताग्रस्त…