संकल्प नव्या वर्षाचा

भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर...      नवीन पहाट घेऊन येणा­या या नव्या वर्षात नवे संकल्प केले जातात. नवा जोश, नवा उत्साह, नवी स्वप्न उराशी बाळगून नवीन वर्षात मार्गक्रमण करत असताना आठवणीच्या शिदोरीसह चांगल्या - वाईट…

0 Comments

मागोवा 2024

28 डिसेंबर 2023 च्या अंकामध्ये पहिल्याच पानावर जानेवारी 2024 पासून वेंगुर्ल्याबाहेरील वाचकांसाठी आर.एन.आय. संदर्भात तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत साप्ताहिक  किरात पोस्टाने पाठवता येणार नाही, अशा आशयाचे वाचकांनी सहकार्य करण्याबाबतचा विनंतीवजा निवेदन प्रसिद्ध केले होते. तब्बल नऊ महिने ही समस्या दूर होण्याकरिता लागले. ही…

0 Comments

सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे पर्व

        रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ हा दिवस तळकोकणच्या राजकारणातील ऐतिहासिक  दिवस ठरला. विजयाची हॅट्ट्रिक करत तिस­यांदा आमदार होणारे नितेश राणे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते नामदार बनले आहेत. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आल्याने मंत्री…

0 Comments

पर्यावरण जपत सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास व्हावा!

        आज विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण परस्परविरोधी आहेत. विकास हवा असला तर पर्यावरणाची नासाडी होणारच असे भ्रामक किबहुना खोडसाळ चित्र निर्माण केले जाते. पैशाच्या लोभापाई विकासासाठी विध्वंसक अटळ आहे असा बहाणाही केला जातो. परंतु दुस­या महायुद्धानंतर पूर्णपणे उध्वस्त झालेल्या तरीही…

0 Comments

कॉमन मॅनचा पत्ता काय?

        आज हा प्रश्न समोर येण्याचे कारण म्हणजे ‘कॉमन मॅन‘ आणि त्यांचे प्रश्न बाजूला पडले आहेत. राजकीय पक्ष निवडणुकीच्या लाटेवर स्वार झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर झारखंड आणि महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका लागल्यानंतर राजकारणापलिकडे देशातील जनतेचे प्रश्न आहेत, याचा जणू विसर पडावा,…

0 Comments

नाथ पैंचा वारसा जपताना

           दि.२५ सप्टेंबर हा दिवस बॅ. नाथ पै यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस त्यांच्या जन्मगावी वेंगुर्ला येथे विविध उपक्रमांनी साजरा केला गेला. याचवर्षी नाथ पैंच्या विचारांची जोपासना करणारं देखणं स्मारक वेंगुर्ल्यात साकारलं गेलं. आजच्या काळात…

0 Comments

पुरूषसत्तेला मूठ माती

          दिल्लीमधील कुप्रसिद्ध ‘निर्भया‘ प्रकरणाप्रमाणेच कोलकत्ता येथील जीआर मेडिकल कॉलेज रूग्णालयामधील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या निंदनीय घटनेचे देशभरातून तीव्र पडसाद उमटले असून ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. दुर्दैवाची बाब अशी की,…

0 Comments

खूप उशीर होण्याआधी…….

      वायनाडमधील तीनशेहून अधिक निरपराधांच्या मृत्यूनंतर, पश्चिम घाटाचा आणि त्यामधील ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रां‘चा (ईएसए) विषय ऐरणीवर आला आहे. केंद्र सरकारने पश्चिम घाटासाठी अधिसचूना जारी केली असून, वन विभागाचे माजी महासंचालक डॉ. संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली पाच तज्ज्ञांची समितीही नेमली आहे. दीड…

0 Comments

समान नागरी कायद्याची गरज

मुस्लिम पर्सनल लॉ नुसार तलाक दिलेल्या आपल्या पत्नीला फौजदारी दंड संहितेच्या कलम १२५नुसार पोटगी द्यावी लागू नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणा­-या तेलंगणमधील अर्जदाराच्या लढाईला सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाने सुखद विराम दिला. या निर्णयामुळे मुस्लिम समाजातील सुधारणावादी विचारांना बळकटी मिळेल. न्या.बी.व्ही.नागरत्ना आणि न्या.ऑगस्टीन…

0 Comments

फुकट्यांच्या देशा….!

आपल्या मतदारांनी आपल्यालाच पक्षाला मत दिली पाहिजेत. प्रचार सभेला ही गर्दी केली पाहिजे. आपल्याला लोकांचे बहुमत कसे आहे, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न निवडणुकांमधून केला जातो. निवडणुकीत आपला उमेदवार जिंकण्यासाठी अनेक आमिष राजकीय पक्षांकडून आम जनतेला दिली जातात. सारासार विचार न करता खाल्ल्या मिठाला…

0 Comments
Close Menu