भूक आणि महागाई
एका ग्रंथात ज्येष्ठ अधिक आला तर राजे लोक मरण पावतील, अधिक आषाढ आल्यास पाऊस पडणार नाही, श्रावण अधिक आला तर दुष्काळ पडेल, भाद्रपद दोन झाल्यास धान्याची वाढ होईल, अश्विन अधिक आल्यास चोरांपासून भिती होईल, असे नमूद केले आहे. आपल्या पूर्वजांनी असे दाखले देत…