भूक आणि महागाई

एका ग्रंथात ज्येष्ठ अधिक आला तर राजे लोक मरण पावतील, अधिक आषाढ आल्यास पाऊस पडणार नाही, श्रावण अधिक आला तर दुष्काळ पडेल, भाद्रपद दोन झाल्यास धान्याची वाढ होईल, अश्विन अधिक आल्यास चोरांपासून भिती होईल, असे नमूद केले आहे. आपल्या पूर्वजांनी असे दाखले देत…

0 Comments

निमित्त स्वातंत्र्याचे!

देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली. सध्याच्या या पिढीला त्यांच्या स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल अधिक चिंता आहे. आता शाळेमध्ये शिकणारी मुलं स्वतःच्या ‘स्पेस‘ बद्दल अधिक जागरूक आहेत आणि त्यांना थोडक्यात महत्त्वाचे सांगितलेले आवडते. परंतु फार मोठे प्रवचन देण्यास सुरुवात करताच आताची पिढी काढता पाय घेते.…

0 Comments

भयाण वास्तव..

      केरळमधून ३० हजार महिला बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील तरूणींच्या मिसिंग मिस्ट्रीचा चिंताजनक प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. सन २०२० पासून हरविलेल्या व्यक्तींच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. राज्यातून दिवसाला ७० हून अधिक तरूणी / महिला बेपत्ता होत आहेत.…

0 Comments

क्रौर्याची परिसीमा

मणिपूरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना उशिरा उघड झाली असली तरीही आपल्या देशातले मख्ख सिलेक्टिव्ह प्रतिक्रिया देणारे मुर्दाड लोक आपल्याच तालात दंग आहेत. हे प्रचंड संतापजनक आणि अत्यंत घृणास्पद आहे. हा कुठल्या विकृतीचा माज? ‘दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे‘ इतकंच…

0 Comments

चिंतन होणे गरजेचे..?

मतदानाच्यावेळी मतदाराला लाच दिली जाते आणि तो स्वीकारतो. मग फक्त या नेत्यांनाच बदनाम का केलं जातं असा सूर सध्या समाज माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे. राजकारण एक व्यवसाय झाला असल्याचं चित्र अलिकडच्या काही वर्षात दिसू लागलं आहे. खोट्याला खरं करणं, ख­याला खोटं दाखवणं,…

0 Comments

   आणि बाप भीक मागू देईना..

सिंधुदुर्ग जिल्हा हा शिक्षण मंत्र्यांचा जिल्हा म्हणून सध्या ओळखला जात आहे. आज या जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत सुमारे ११५० शिक्षक पदे रिक्त आहेत असे समजते. राज्यातील सर्व शाळा ह्या जून महिन्यात सुरु झालेल्या असून देखील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने…

0 Comments

महाराष्ट्र धर्माचं काय झालं…?

अखेर अजित पवार पुन्हा एकदा भाजपासोबत गेले आणि उपमुख्यमंत्री झाले. गेले काही दिवस या गोष्टीची चर्चा होती. अजित पवारांना पत्रकार प्रश्न विचारत होते पण ते या प्रश्नांना बगल देत होते. अजित पवारांच्या या नव्या बंडखोरीने भाजपाने व देवेंद्र फडणवीसांनी स्वच्छ राजकारणाचा, भ्रष्टाचार विरोधाचा…

0 Comments

सर्वपक्षीय अनास्था

        ‘पाचवी इयत्तेतील मुलाला वाचन येत नाही, लिहिता येत नाही. अहो पाचवीतल्या मुलांची कथा काय सांगता? दहाव्या इयत्तेतील मुलांची अवस्था सारखीच आहे. त्यात विद्यार्थ्यांना नववीपर्यंत सरसकट पुढे ढकलत न्यायचे. या धोरणामुळे मुलांची खरी शैक्षणिक प्रगती काही ठिकाणी फार बिकट आहे.…

0 Comments

भाषेची गळचेपी संपत नाही

मराठी भाषेची गळचेपी दूर करण्याच्या हेतूने शासनाकडून नेहमीच परिपत्रके, अधिनियम काढले गेले. हेतु हा की, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांतील मराठी मातृभाषा नसलेले विद्यार्थीही मराठी भाषा कौशल्ये अवगत करु शकतील. तरीही आयजीसीएसई व आयबी या अभ्यासक्रमात मराठी पर्याय निवडणे हे त्यांच्या भाषा व्यवस्थेमुळे शक्य…

0 Comments

गणपतीक येवा तिकीट नाय आसा!

कोकणातील हायवे, कोकणातील रिफायनरी, पर्यटन सेवा, इथल्या नाट्यगृहांची दुरावस्था, कोकणातील अशा प्रश्नांवर अगर सामान्य लोकांच्या कुठल्याच प्रश्नांवर आपल्या नेत्यांना बोलायचे नसते. माध्यमांनी बोललं की, ‘मुंबईत बसून तुम्हाला बोलायला काय जातय?‘ असे सोशल मीडियावर राष्ट्रीय प्रवक्ते ज्ञान शिकवणार! का दरवेळेला तुम्ही सर्वच राजकीय पक्ष…

0 Comments
Close Menu