श्रद्धा, अंधश्रद्धेची धूसर रेष

 नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर देशाच्या ७४व्या प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाने अवघ्या विश्वाचे लक्ष वेधले आहे. ज्या देशात शुद्ध अध्यात्म पेरले गेले आहे, त्या देशात कितीही, देवाचे अस्तित्व नाकारणारे जन्माला आले तरी प्रत्येक घटनेतून अध्यात्म आणि श्रद्धेच्या कळसात सुरक्षित असलेले देव युगानुयुगे अस्तित्व दाखवून देतात. अस्तित्व…

0 Comments

लोकशाहीचा चौथा स्तंभ

वृत्तपत्रांचा आपल्या स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा आहे. त्याकाळी जनमत बदलायचे व त्याचे चळवळीत रुपांतर करावयाचे काम वृत्तपत्रांनी चोख बजावले. कारण, तेव्हा विश्वासार्हता हे त्यांचे सगळ्यात मोठे भांडवल होते. खरे, खोटे करतांना पूर्वी ठामपणे सांगितले जायचे की, हे वृत्तपत्रात छापून आले आहे म्हणजे सत्यच…

0 Comments

मागोवा 2022

        स्वातंत्र्यपूर्व काळात 1922 मध्ये सुरू झालेला साप्ताहिक किरातने यंदा शतक महोत्सवी वर्ष साजरे केले. शतकापूर्वीचा तो काळ प्रचंड वेगळा होता. समाज जागृती आणि प्रबोधन याला प्रचंड अटकाव असताना स्वीकारलेल्या आव्हानांचा होता. शतकानंतर सिंहावलोकन करताना हा सगळा प्रवास आजही संघर्षमय…

0 Comments

वाचाळवीरांना आवरणार कोण?

             गेल्या काही दिवसात महत्त्वाची घटनात्मक पदे भूषविणा-­या व्यक्तींनी केलेली वक्तव्ये ही अत्यंत जाणीवपूर्वक केल्याचे दिसून येते. जेणेकरून त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटून वातावरण गढूळ राहील. लोक त्याच चर्चांमध्ये रममाण राहतील. मूलभूत प्रश्नांपासून जनता लांब राहील. मिडियावरील बातम्यांवर देखील…

0 Comments

नूतन मुख्याधिका-­यांकडून शहरवासीयांच्या अपेक्षा

      सुमारे १२५ वर्षांपेक्षा जुनी असलेली वेंगुर्ला नगरपरिषद सन २०१६ १७ पासून स्वच्छता अभियानातील सातत्यपूर्ण दमदार कामगिरीमुळे राज्यात आणि देशात लक्षवेधी ठरली आहे. अर्थात शहरवासीयांचा सक्रिय सहभाग, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व मुख्याधिकारी यांच्या टीमवर्कमुळे हे यश मिळाले आहे.…

0 Comments

कोकणात रिफायनरीची खरंच गरज आहे का?

महाराष्ट्रातून वेदांत फॉस्कॉन, टाटा एअरबस यासारखे मोठमोठे प्रकल्प गुजरातमध्ये जाऊ लागल्याने विरोधकांनी त्या विरोधात अक्षरशः रान उठवले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पाप आघाडी सरकारचेच आहे असे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. या आरोप प्रत्यारोपामध्ये महाराष्ट्राचे मात्र नुकसान होत आहे. महाराष्ट्रातून बाहेर…

0 Comments

आदिवासींचा एल्गार

कातकरी समाजाच्या विविध मागण्यांसाठी शोषित मुक्ती अभियानाचे अध्यक्ष उदय आईर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कातकरी बंधु-भगिनींनी ३० सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, कुठेही गडबड-गोंधळ न करता शेकडो आदिवासी स्त्री-पुरुष, लहान मुले, वयोवृद्ध बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. आदिवासींची…

0 Comments

पर्यटन विकासासाठी समन्वय हवा

२७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस साजरा झाला. चर्चासत्रे, कार्यक्रम, सत्कार, भविष्यकालीन योजनांचे संकल्प, त्याचा कृतिकार्यक्रम जाहीर करून हा दिवस साजरा झाला. वेंगुर्ल्यातही जिल्हास्तरीय पर्यटन व्यावसायिकांचा मेळावा संपन्न झाला. पर्यटन म्हटले की, पर्यटकाला लागणा-या सोईसुविधांची नुसती यादी डोळ्यासमोर आणली तरी कित्येकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगाराची…

0 Comments

सण आणि स्थानिक बाजारपेठ

भक्तीसोबत कलेला व्यासपिठ देणारा, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणारा, व्यावसायिकांची पत वाढविणारा असा आणि आबालवृद्धांना आनंद देणारा गणेश चतुर्थीचा सण सुरु होऊन पहाटेपर्यंत भक्तिचा जागर करीत त्याची सांगता देखील झाली. साधारणतः अकरा दिवस चालणारा हा उत्सव यावर्षी मात्र २१ दिवसपर्यंत सुरु होता. त्यातच…

0 Comments

समस्यांच्या गर्तेत सिधुदुर्ग विमानतळ

पंतप्रधान उडान योजनेंतर्गत लहान विमानतळे मोठ्या विमानतळांना जोडली गेली आणि सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडेल असा विमानप्रवास सुरु झाला. चिपी येथे सिधुदुर्ग विमानतळ प्रत्यक्ष कार्यान्वित होऊन आता वर्ष होत आले. अगदी सुरुवातीच्या काळात सवलतीच्या दरातील तिकिटे संपल्यानंतर पंधरा ते अठरा हजार रुपयांपर्यंत प्रवाशांनी तिकिटे…

0 Comments
Close Menu