एक पत्र माझ्या बाप्पाक………!

प्रिय गणपती बाप्पा,           पत्रास कारण की... कारण काय लिव? येक नाय, शंभर आसंत. पण सध्या जा काळजाक झोंबताहा, त्याच इषयाक हात घालून पत्राक सुरवात करतंय..          ते दिसा नागपंचमी झाली. हेरशी तर येताच पण त्या…

1 Comment

कोरोना, गणेशोत्सव आणि मालवणी माणूस

गणेशोत्सवासाठी कोकणात येणा-या चाकरमान्यांचे खारेपाटणच्या चेकपोस्टवर पेढे देऊन स्वागत... ढोल वाजतायत, हार घातले जातायत....            ब-याच दिवसांनी मन भरुन यावे अशी ब्रेकिंग न्यूज दाखवली गेली.. पुढे न्यूज पहायला गेल्यावर नेहमीप्रमाणे भ्रमनिरास झालाच.. तिथेही राजकारणच होते... सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार गणेशोत्सवासाठी अतिव गरज असल्याशिवाय…

0 Comments

विकासकामांची ऐशीतैशी

सिधुदुर्ग जिल्ह्याचा दिवसेंदिवस विकासाच्यादृष्टीने कायापालट होत आहे. कधीकाळी सागरी महामार्गावर अवलंबून असलेल्या वाहतुकीचे चित्र पालटू लागले. नंतर आलेल्या रेल्वे महामार्गाने तर कोकणच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावली. चिपीच्या पठारावर विमानतळही अस्तित्वात आले आणि आता सुरु असलेले चौपदरीकरण पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हे सर्व…

0 Comments

बळीराजा संकटात

कोरोना साथीने सर्वांनाच घेरले आहे. आपल्या अवतीभवतीही कोरोना फिरतो आहे, याचे भान ठेऊनच आपल्याला काळजीपूर्वक पावले टाकली पाहिजेत. शेती उद्योग आणि बळीराजा यांच्यासमोर कोरोना आहेच. त्याहीपेक्षा एक प्रश्नांची साखळीच त्याच्यासमोर उभी आहे. हवामान खात्याने यंदा समाधानकारक म्हणजे १०० टक्के पावसाचा अंदाज मे महिन्यात…

0 Comments

रुग्णांच्या लुटमारीला रोखणार कोण?

‘प्रश्न जगण्याचे‘या कवितेमध्ये प्रसिद्ध कवी रमेश नागेश सावंत म्हणतात - जगण्यासाठीचे संघर्ष इतके बिकट असून ही जीवन-मरणाचे प्रश्न विचारुच नये कोणी असं वाटणं म्हणजे                                      …

1 Comment

ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा…

महाराष्ट्र शासनाद्वारे सर्व शाळांमध्ये कोरोना पार्श्वभूमीवर शाळा ऑफलाईन किवा ऑनलाईन सुरु करण्याबाबत एक परिपत्रक पाठविण्यात आले. त्यानुसार शाळा व्यवस्थापन  समिती, शिक्षक व एकंदरीतच त्या भागातील परिस्थिती यावर शाळा सुरु करण्यासाठी स्थानिकांनी तोडगा काढून त्याबाबतचा ठराव शासनाने मागविला आहे. यासाठी सर्वत्र बैठका होऊन ठराव…

0 Comments

झोपडी अन् खावटी!

आज कोरोनाचे संकट गडद झाले आहे. आपल्या महाराष्ट्रात या संकटाच्या जोडीला नुकतेच ‘निसर्ग‘ नावाचे वादळ येऊन गेले. किमान समान कार्यक्रमावर आधारित आघाडी शासन महाराष्ट्रात आहे. दोन्ही आघाड्यांवर समर्थपणे मुकाबला करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरु आहे. वादळग्रस्तांसाठी भरीव स्वरुपात मदतीचा निर्णय घेऊन आश्वासकतेचे पाऊल मुख्यमंत्री…

0 Comments

फर्स्ट बेल…फर्स्ट बळी..

शिक्षणाचा प्रश्न आज अतिशय गंभीरपणे सर्व स्तरावर चर्चेत आहे. शिक्षणतज्ज्ञ, राज्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील जाणकार यांच्यापासून तो राज्यपाल आणि केंद्र शासनापर्यंत विविध कारणांनी चर्चेत आहे. शाळा सुरु होणार काय, इथंपासून आपल्या मुलाचे भवितव्य काय, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न शिक्षण…

1 Comment

समजून घेण्याचा काळ….

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांना आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिली आणि सुमारे ५० हजाराहून जास्त चाकरमानी सिधुदुर्गात दाखल झाले. यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि सरसकट इ-पासची खैरात झाल्यामुळे जास्त संख्येने नागरिक आले. दाखल झालेल्या नागरिकांची सोयीसुविधा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर देण्यात आली. आलेल्यांची नोंद…

0 Comments

होय, स्क्रिझोफ्रेनिया नियंत्रणात राहू शकतो

स्किझोफ्रेनिया ही मुख्यत्वे विचार विकृती आहे. यात एकतर विचारांचा विषय विकृत असतो किवा विचारातील सुसुत्रता नष्ट होते. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.भरत वाटवानी यांनी सुमारे सात हजार मनोरुग्णांना वैद्यकीय उपचार देऊन, बरे करुन, पुन्हा त्यांच्या कुटुंबासोबत जोडून दिले आहेत. त्यासाठी कर्जत येथे स्थापन करण्यात…

0 Comments
Close Menu