न्यायालयाच्या आदेशाने शाश्वत जीवनशैलीला पाठबळ
सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या रांगांमधील २५ गावे ‘इको-सेन्सिटिव्ह एरिया‘ म्हणून घोषित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रक्रियेसाठी निश्चित अशी मुदतही ठरवून दिली आहे. हा निर्णय वाघ व अन्य वन्यप्राण्यांना डोळ्यासमोर ठेवून घेतला असला, तरी त्याचा प्रभाव निसर्गाशी एकरूप होऊन जीवनशैली विकसित केलेल्या…