योजना हवी पण निकष आवरा
कोरोना काळामध्ये काही अपवाद वगळता आपली आरोग्य यंत्रणा किती कुचकामी ठरलेली आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. शासनानेही तत्परतेने आरोग्य यंत्रणेला केंद्रस्थानी ठेवत अनेक योजना राबविल्या आहेत. पण बयाचवेळा शासन योजना आखते. त्याची अंमलबजावणी तळागाळापर्यंत होते की नाही हे मात्र तितक्या जबाबदारीने पाहिले…