पण लक्षात कोण घेतो?
सन १९७५ नंतर महाराष्ट्रात महिला दिन साजरा होऊ लागला. महिलांना आपल्या इच्छा गरजा जाहीरपणे बोलण्याची संधी त्या निमित्ताने मिळायला लागली. त्या बोलण्यातून कृतीकडे जाण्याची वाटही अनेकींना मिळाली. सुरुवातीला शहरातील काही ठराविक संस्था, मंडळ, गट महिला दिन साजरा करू लागले. आता तर सर्व राजकीय…