वेंगुर्ला शहराची पाणीबाणीवर मात
जीवनात पाण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. जीवन जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंत पाण्याचा वापर हा केला जातोच. काही ठिकाणी पाण्याचा अनावश्यक वापर केला जातो. ज्यावेळी पाणी टंचाई येते त्यावेळी पाण्याची खरी किंमत समजते. पाणी टंचाईचे हे चित्र गेली…