शिस्तबद्द जलपर्यटन – कोकण विकासाची गरज

कोकणातील साहसी पर्यटन - दुसरी बाजू ..... प्रत्येक विषयाची एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते. वाईट अनुभव आला म्हणून सगळं वाईट किंवा चांगला अनुभव आला म्हणून सर्व चांगले असे होत नाही. कोकणातील वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायविंग यात आलेला वाईट अनुभव हा विषय सध्या चर्चेत…

0 Comments

सौगंध मुझे इस मिट्टी की…

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नामदार सुभाष देसाई सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते, तेव्हा त्यांनी राणाभीमदेवी थाटात घोषणा केली होती- “कुणाची माय व्याली तरी कोकणात रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही...!“ महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि…

0 Comments

जागतिकीकरण आणि कोकणातील ग्रामीण स्त्री

निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण करत कोकणच्या भूमीला सुंदरसे रुपडे बहाल केले आहे. पण निसर्गसौंदर्याची श्रीमंती लाभलेल्या या भूमीतील समाजाला मात्र दारिद्य्र, अज्ञान, अंधश्रद्धा अशा अनेक प्रश्‍नाना अजूनही तोंड  द्यावे लागत आहे. वंचित आणि सबल वर्गातील दरी अजून मिटलेली नाही. जागतिकीकरणामुळे स्त्री-पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता,…

0 Comments

पोषण आहार अर्थात मध्यान्ह भोजन

मानवाच्या आवश्‍यक गरजा कोणत्या? असा जर आपण प्रश्‍न विचारला तर अन्न, वस्त्र आणि निवारा असंच उत्तर आपल्याला मिळेल. पण याही पलिकडे जाऊन विचार केला तर आजच्या विज्ञान युगात मला वाटतं की शिक्षण ही सुद्धा मानवाची खरी व आवश्‍यक गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची…

0 Comments

एसटी डेपोंचा मसणवाटा का झाला?

खेड्यापाड्यांचे ठिपके आपुलकीनं जोडणारी एसटी एका आवर्तात सापडलीय. त्यातून ती बाहेर निघावी, तिढा सुटावा, एसटीनं असं मुकंमुकं राहू नये. त्या चाकांनी आता गती घ्यावी यासाठी संवेदनशील लेखक बालाजी सुतार यांनी आठवणींचा गुंडाळा उलगडला. साद घातली. ती वाचली, तेव्हा वाटलं आपणही लिहायला हवं. गेल्या…

0 Comments

भाविका ठरली दशावतारातील पहिली ‘स्त्री’ पखवाज वादक

कोकणची संस्कृती असलेल्या दशावतार कलेकडे दिवसेंदिवस युवा वर्गाचा कल वाढत आहे. एकट्या वेंगुर्ला तालुक्यातच सुमारे 70हून अधिक जत्रौत्सव साजरे होतात. दशावतारी नाटकांशिवाय या जत्रा अपुऱ्याच ठरतात. दशावतारी नाटकांचा एक वेगळा रसिक वर्ग आजकाल निर्माण होताना दिसत आहे. साधारण वर्षातील 8 ते 9 महिने…

0 Comments

संघर्षाचा प्रत्येक दिन, समजू नका मज दीन!

आपल्याला देव जन्माला घालतो, तेव्हा एखाद्या साच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्याला अपेक्षित असतात. पण प्रत्येकाच्याच बाबतीत असं घडतच असं नाही.  एखादा जन्मतःच अपंगत्व घेऊन जन्माला येतो तर धडधाकट जन्माला येऊनही पुढे जाऊन अपघाताने किंवा भयंकर व्याधीमुळे एखाद्याला अपंगत्व आलेलं असतं. खरंतर यात कुणाचाही दोष…

0 Comments

‘माझा वेंगुर्ला’ लोकचळवळ : सकारात्मक कार्याचा नवा आयाम

             कोरोनाच्या पहिल्या लाटेची केवळ झळ बसल्यानंतर दुसऱ्या लाटेचा तडाखा कोकणासाठी त्सुनामी सारखा होता. अशावेळी शासनाच्या मर्यादांना बळ निर्माण करण्यासाठी सामाजिक संस्था, व्यक्तींच्या पुढाकारातून खऱ्या अर्थाने कोरानाच्या लढाईला प्रारंभ झाला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या चळवळीसाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याचा प्रयत्न…

0 Comments

‘ज्याची त्याची दिवाळी…’

मनामनाला पुलकित करीत आनंदाची उधळण करीत अखेर दिवाळी आपल्या दाराशी येऊन उभी आहे. खरे तर दिवाळी म्हणजे एक सण सोडला तर विशेष काही असे आता राहिले नाही. कारण तसेही वर्षभर आपण आपल्याला जसा वेळ मिळेल तशी दिवाळी वेगवेगळ्या रुपात साजरी करीतच असतो. पूर्वी…

0 Comments

खरंच अभ्यासक्रम हवाय?

गेले काही दिवस पालक वर्गामध्ये बरीच खळबळ माजली आहे हे सतत जाणवतं. पालकत्व मग ते कुणाचंही असो, साध्या कामगाराचं किंवा एखाद्या सेलिब्रेटीचं, तो एक अभ्यास असतो, ती एक सातत्यानं निभावायची जबाबदारी असते, ती प्रत्येक मुलासाठीची एक वेगळी जाणीव असते. पण आजकाल काहीतरी गडबड…

0 Comments
Close Menu