शेतीतील प्रेरणादायी प्रवास

        आज बऱ्याचदा शेतकरी म्हटलं की आकाशाकडे डोळे लावलेला, भेगाळ जमीनीकडे बघणारा , आत्महत्या करणारा असे निराशावादी चित्र डोळ्यासमोर येते. परंतु प्रत्यक्षात शेती हा खूप व्यापक व्यवसाय आहे. निसर्गाची साथ, कुशल नियोजन आणि  कष्टाची जोड असेल तर शेती नक्कीच फायद्याची…

0 Comments
झारीतील शुक्राचार्यांनी रोखले वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय
Exif_JPEG_420

झारीतील शुक्राचार्यांनी रोखले वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय

    वेंगुर्ला उपजिल्हा  रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असताना,केवळ विद्युत जोडणीचे काम तब्बल दीड वर्ष ठप्प आहे. कार्यारंभ आदेश निघाल्यानंतरही कोरोना महामारीच्या काळात जनतेला आरोग्यासारख्या अत्यावश्यक सेवेपासून वंचित ठेवणारे झारीतील शुक्राचार्य कोण ?असा सवाल वेंगुर्लावासीय उपस्थित करत आहेत.       दोन…

0 Comments

वेंगुर्ला बाजाराला प्रतिक्षा मच्छिमार्केटची…..

वेंगुर्ला बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मच्छिमार्केटचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे मच्छिविक्रेत्यांना आपली हक्काची जागा आणि मत्स्य खवय्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारचे मासे मिळणे सुलभ होणार आहे. पूर्वीप्रमाणेच वेंगुर्ला शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बाजारपेठेलगतच हे मच्छिमार्केटचे काम होत असल्याने येथील नागरिकांसह…

0 Comments

कोकण पर्यटनाचे आव्हान….

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने कोरोनाचा पर्यटनावर झालेला परिणाम, कोकणात निर्माण झालेले आव्हान याविषयावर लिहायला घेतलं खरं आणि लक्षात आलं की, या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. नाटकात रंगमंचावरील कलाकार नाटकाला वाहवा मिळवून देतात. पण त्यासाठी पडद्यावरील कलाकारांसोबत त्यांच्या पाठीमागे राबणारे हात म्हणजेच नाटकाची…

0 Comments

तुफानी ‘बारदानी वारा’ अन् पूर परिस्थिती : नोंद एका नैसर्गिक निरीक्षणाची

ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही मांडत असलेले नैसर्गिक निरीक्षण शास्त्रीयदृष्ट्या तंतोतंत बरोबर असेल की नाही हे माहिती नाही. परंतु तुफानी बारदानी वा-यांच्या दिवसांमध्ये जी परिस्थिती गेल्या काही वर्षात पहावयास मिळतेय त्याची नोंद कुठेतरी रहावी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. दर्यावर्दी मच्छीमारांकडे सागरी हवामानाविषयी प्रचंड…

0 Comments

कोकणातील नारळाचे अच्छे दिन कधी?

             कोकण किनारपट्टी भागातील रहिवाशांच्या जेवणात ‘नारळ‘ हा मुख्य घटक. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणा-या या नारळावर प्रक्रिया करीत इंडोनेशियाने उद्योगात रुपांतर केले. जगातला पहिला ‘नारळ दिवस‘ २ सप्टेंबरला जकार्ता (इंडोनेशिया) येथे २००९ मध्ये साजरा झाला. या घटनेला आज…

0 Comments

भाद्रपदी श्रीगणेशोत्सवाचे खरे स्वरुप : आपण करतो तो उत्सव, हे व्रत नव्हे!

           कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गणेशभक्तांना आपल्या गावी जाऊन प्रतिवर्षाप्रमाणे उत्सव करणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्रतामध्ये खंड पडला तर एखादे अरिष्ट तर कोसळणार नाही ना, अशी वृथा भिती अनेकांच्या मनात डोकावते आहे. मुळात भाद्रपदातला हा उत्सव, श्री गणेशाचे पूजन…

2 Comments

सध्या काय करते?

खूप गहन प्रश्न असतो हा. अनेकदा या अनुषंगाने तिचं शाळा कॉलेजातलं यश, तिने कधीकाळी मांडलेले मुक्त विचार आणि असं बरंच काही चर्चेत येतं. हे आत्ता आठवलं कारण काही विशेष गोष्ट घडली की साधारणत: विचारला जाणारा प्रश्न, कुठे गेल्या रे त्या दहावी बारावीत नव्वद…

0 Comments

निमित्त कांदळवन संवर्धनाचे……..

कांदळवन ही एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था आहे. कोकणातील नद्या लहान त्या समुद्राला मिळताना तयार होणा-या खाड्या वैशिष्ट्यपूर्ण असतात. मॅन्ग्रुव्हज फॉरेस्ट म्हणजेच कांदळवने यांच्या काठाशी वसतात. कांदळवनांमुळे असंख्य समुद्रीजीवांचे संगोपन होते, त्सुनामीसारख्या आपत्तींना रोखण्याची ताकद त्यांच्यामधे असते. स्थलांतरित पक्षांचा तो सुरक्षित अधिवास असतो. २६ जुलै…

1 Comment

सिंधुदुर्ग वेटलँड मित्र व्हा!

    आपण नेते मंडळींना निवडून देतो. कोणत्या निकषावर आपण उमेदवाराला मत देतो ? आपल्या गावाच्या, तालुकाच्या, जिल्ह्याच्या भौगोलिक आणि पर्यावरण विषयक माहिती असते का या मंडळींना ? नसली तरी या पैकी किती मंडळी हे समजण्यासाठी, हा अभ्यास कारण्यासाठी प्रयत्नशील असतात ?  …

0 Comments
Close Menu