वि. स. खांडेकर

            शालेय जीवनात अलंकारीक भाषेमुळे तसेच रुपक कथांमुळे वि. स. खांडेकर मला आपलेसे झाले होते. कितीतरी वाक्ये, परिच्छेद यांचा वापर माझ्यासारख्या अनेक जणांनी शाळकरी वयात वक्तृत्व, निबंध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त वापरले असतील. छोट्या छोट्या वाक्यांमधून जीवनातील तत्त्वज्ञान मांडणाऱ्या वि.…

1 Comment

आयुष्याच्या वळणावरती

          आयुष्याच्या वळणावरती अनेक माणसे आपणाला भेटत असतात आणि आपले जीवन घडवीत असतात. त्यांपैकी आपले मित्र किवा मैत्रिणी महत्त्वाची भूमिका बजावतात. इंग्रजीत A friend in need is a friend indeed अशी मित्राची व्याख्या केली आहे. परंतु या पेक्षाही दुसरी…

0 Comments

जत्रा

वेगवेगळ्या समाज माध्यमांवर ‘आजच्या वेंगुर्ल्यातील जत्रा‘ असा मेसेज येऊन धडकू लागले आहेत. त्यामुळे शरीराने वेंगुर्ल्यापासून खूप दूर असलो तरी वेंगुर्ल्यातील विविध देवस्थानांचे जत्रोत्सवांची माहिती मिळू लागली. असं म्हणतात, ‘देवाक खयसूनय हात जोडलो तरी आपलो नमस्कार देवाक बरोबर पोचता.‘ पण तरीही इकडे जीवाची घालमेल…

0 Comments

लगीन आणि कडक बुंधीचो लाडू

कुठेतरी लग्नसराई चालू होती. मंडपाला लावलेल्या झावळ्यांमधून आमची नजर मंडपाच्या आत भिरभिरत होती. जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. वाढपी आग्रह करुन करुन वाढत होते. पत्रावळीवर भात, दाळ, उसळ, वडे, भाजी, साखरभात भराभर वाढला जात होता आणि तेवढ्याच वेगाने पत्रावळ रिकामी होत होती. मग आमच्यातील…

0 Comments

पुलं चा विनोदः आता होणे नाही ?

      विनोदाचे प्रयोजनच मुळात , अनेकविध कारणांनी समाजमनावर येत असणारा ताण हलका करून आयुष्यात आनंद निर्माण करणे हा आहे . समाज सशक्त असण्यासाठी , अगदी प्राथमिक गरजांप्रमाणेच विनोद हे सुद्धा आयुष्याचे अविभाज्य अंग असले पाहिजे ही अत्यावश्यक आणि कालातीत गरज आहे…

0 Comments

अंक दिवाळीचा

        दीपावलीचा फराळ पार अंगावर आला होता. एकदम सुस्तावलो होतो. अश्या रीकामटेकडेपणाच्यावेळी सोशल मिडीयाचा आधार असतो. जो तो व्हाटसअप वर दिवाळीच्या फराळाचे फोटो पाठवत होता. लाडू, करंज्या, चकल्या, कडबोळ्या, चिवडा एकापेक्षा एक विविध पदार्थांनी भरलेल्या थाळ्यांचे मस्त फोटो काढून व्हाटसअप,…

0 Comments

स्वतःसाठीही जगायला हवं

      काल रात्री तब्बल ‘‘अकरा वर्षांनी‘‘ अकरा वाजता तिचा फोन आला. तशी खुप जुनी मैत्री..वॉटस अॅपवरुन क्वचित कधी ‘हाय‘, ‘हॅलो‘ व्हायचं. परंतु हल्ली तसा संफ कमीच झाला होता. काल फोन आला. नुसती धो धो बरसत होती.       ‘सुम्या..ओळखलंस? मी…

1 Comment

शेतीच्या नुकसानीने बळीराजा चितेत

मुसळधार कोसळलेल्या परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान झाले असून शेतक-यांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी पडले आहे. भात कापणी व्हायच्या आतच काही ठिकाणी भात आडवे होणे, त्याला कोंब येणे असे प्रकार घडल्याने भविष्यात तांदुळ आणि गुरांचा चारा कमी पडणार असल्याची शक्यता शेतक-यां -मधून वर्तविली जात आहे.…

0 Comments

जांगडी आयो रे जांगडी…

आयुष्यातले काही क्षण असे असतात की जे सदैव आपल्या आठवणीत घर करून राहतात. त्या क्षणांचा आवाका एवढा प्रचंड असतो की त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत असतो. जगण्याला एक वेगळी दिशा मिळते. काहीतरी नवं करण्याची एक नशा चढते. आपलं भविष्य एका वेगळ्या वळणावर…

0 Comments
Close Menu