याचाही विचार व्हावा….
१९८२मध्ये काजू उद्योग धंद्यात मी व माझा भाऊ उतरलो. १९८७ मध्ये संपूर्णतः लॉस झालो. तरीही मी हार न मानता आजपर्यंत या उद्योगात तग धरुन आहे. आज सर्वत्र लॉकडाऊनमुळे प्रत्येक उद्योगावर टांगती तलवारच आहे. एकंदरीतच उद्भवलेल्या परिस्थितीमुळे…