थकले रे…!

      कोरोना महामारीच्या काळात आपल्या सगळ्यानांच नवनवीन आव्हानांना सामोरं जावं लागलं. काहींना प्रत्यक्ष आजाराचा सामना करावा लागला तर काहींना बेरोजगारीचा. मात्र ह्यात एक गट असाही आहे की, ज्यांचं काम हे सगळे महिने चालू होतं. काहींचं तर वाढलही. मग ते आरोग्य सेवेतील,…

0 Comments

तारतम्य

          ‘‘डॉक्टर,पुन्हा पुन्हा आग लावण्याच्या प्रवृत्तीला तुमच्या मनोविकृतीशास्त्रात काही नाव आहे का?‘‘ माझ्या एका मित्राने विचारले.       ‘‘हो. त्याला पायरोमॅनिया म्हणतात. पण तू हा प्रश्न का विचारलास? असा रोगी क्वचितच आढळतो. तुझ्या बघण्यात कोणी आहे का?‘‘ मी विचारले.      …

0 Comments

गरज सतर्क राहण्याची!

    २०२०मधील अर्धेअधिक वर्षे कोरोना सावटातच संपले.  कोकणातले चतुर्थी आणि दिवाळी हे मोठे सण कोरोनाच्या सावटाखाली संपन्न झाले. सुरुवातीला कुठेही पॉझिटीव्ह रुग्ण मिळाला तरी त्याची घरोघरी चर्चा व्हायची. कधी कधी तर ‘आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी‘ अशी स्थिती असायची. एखाद्या तालुक्यात एक…

0 Comments

मीराताई जाधव – एक बहुआयामी व्यक्तिमत्व

    मीराताई. वयाच्या ९३व्या वर्षापर्यंत त्यांनी हे ‘ताई‘पण जपले होते. साप्ताहिक ‘किरात‘चा संपादक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आवर्जून मला फोन करुन आपलेपणाचे कौतुक तर केलेच, शिवाय पत्रकारितेतील मूलमंत्रही दिले. ‘किरात‘मधून कोणाचे अभिनंदन किवा विशेष दखल घेतलेली दिसली की, मीराताईंचा हमखास फोन. कौतुक,…

0 Comments

एकटेपणा आणि आपण…

      कोविड-१९ हा जरी शारीरिक आजार असला तरी त्याचे मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम कोविड-१९ चा प्रादुर्भाव न झालेल्या लोकांनादेखील भोगावे लागत आहेत. एक तर आजार होण्याची भीती आणि दुसरे म्हणजे या आजाराची साथ केव्हा संपेल याची अनिश्चितता. या आजाराच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन…

0 Comments

कॉमनमॅनचा साधा प्रश्न!

        पूर्वीच्या काळी एक म्हण प्रचलित होती, ‘पावसाने झोडपले, राजाने मारले तर दाद मागणार कोणाकडे?‘ त्यावेळी फक्त हाच प्रश्न होता. आज प्रश्नांची मालिका तयार झाली असून परिस्थिती मात्र तशीच आहे. पूर्वीच्या राजाच्या जागी आता लोकशाहीतील सरकार आले आहे इतकेच.    …

0 Comments

नाओमी ओसाका आणि सात मुखपट्टया

          लहानपणी अनेक गोष्टींचा आपल्या मनावर प्रभाव पडलेला असतो. म्हणजे आपण त्या गोष्टींशी समरुप झालेलो असतो. त्या कथा कुठेतरी आपल्या मनात जाऊन रुतलेल्या असतात. कथेतील निरनिराळी पात्र आपल्यासोबत येऊन खेळत असतात. बोलत चालत असतात. चंपक, चांदोबा, ठकठक, विक्रम वेताळ…

0 Comments

पर्यटनाला चालना कधी मिळणार?

कोरोनाच्या जागतिक महामारीने अनेक उद्योगधंद्यांचे कंबरडे मोडून ठेवले आहे. जगाची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटून गेली आहे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उद्योगधंद्यांना पुन्हा एकदा उभारी कशी देता येईल यादृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. त्याकरीता नवनवीन पर्याय देखील चोखाळले जात आहेत. कोरोनामुळे पर्यटन व्यवसायातही प्रचंड…

0 Comments

ताटी उघडा ज्ञानेश्वरा…

भर उन्हाळ्याचे दिवस. वरुन सूर्यदेव तापतोय अन् खालून तप्त झालेल्या मातीचे चटके. अशा अवघड स्थितीत एक १५-१६ वर्षांचा कोवळा पोरगा खांद्याला झोळी अडकवून बाहेर पडतो. चार घरं फिरावीत, कोणा मायबापानं या भिक्षेच्या झोळीत काही टाकलं, तर ते घेऊन घरी यावं आणि आपल्या भावंडांसोबत…

0 Comments

एक पाऊल पुढे….

१० सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस पाळला जातो. ह्यासाठी एक वेगळा दिवस राखून ठेवण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेला आणि आत्महत्या प्रतिबंध संघटनेला वाटते, यावरुनच हा विषय किती गरजेचा आहे ह्याची कल्पना आपण करु शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार जगात दर ४० सेकंदाला १…

1 Comment
Close Menu