माणुसकीचा जागर करण्याची गरज – रंगनाथ पठारे
बिल्कीस बानू खटल्यातील बलात्कार आणि खून करणाऱ्या गुन्हेगारांना न्यायालयाने दिलेली शिक्षा पूर्ण होण्याआधीच सोडल्यानंतर त्या गुन्हेगारांचे स्वागत हे आरती ओवाळून, सत्कार करुन, मिठाई वाटून करण्यात आले. माणसे एवढी संवेदनाशुन्य कशी होऊ शकतात? समाजातील या विकृती असलेल्या गुन्ह्याचे उदात्तीकरण कसे करु शकतात या गुन्ह्याचे…
