सिंधुदुर्गाच्या आत्म्याची मूक किंकाळी!
आपण सर्वसामान्य लोकं एका गोड भ्रमात जगत आहोत. केंद्र आणि राज्यातून कोट्यवधी रुपयांचा निधी येत असल्यामुळे आपल्या गावांचा "विकास" होत आहे, असं आपल्याला भासवलं जातंय. पण जरा डोळे उघडून बघा! हा विकास नाही, तर 'सौंदर्यीकरणा'च्या नावाखाली राजकीय नेते, ढिम्म…
