सिंधुदुर्गाच्या आत्म्याची मूक किंकाळी!

        आपण सर्वसामान्य लोकं एका गोड भ्रमात जगत आहोत. केंद्र आणि राज्यातून कोट्यवधी रुपयांचा निधी येत असल्यामुळे आपल्या गावांचा "विकास" होत आहे, असं आपल्याला भासवलं जातंय. पण जरा डोळे उघडून बघा! हा विकास नाही, तर 'सौंदर्यीकरणा'च्या नावाखाली राजकीय नेते, ढिम्म…

0 Comments

निसर्गाला छेद देणारे ‘सुशोभीकरण’: पाणथळ जागांचा कोंडमारा

संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण सध्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेने होरपळत आहे. जमिनीखालच्या पाण्याच्या पातळ्या झपाट्याने खालावत असून, ग्रामीण भागात टँकरच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशा अत्यंत संवेदनशील काळात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण परिसराचे जलवैभव असलेल्या 'पाट तलावात' (Wetland Code: 1202) प्रशासकीय अंधत्वाचा एक नवा…

0 Comments

सोयरे वनचरे

।। वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे ।। - संतश्रेष्ठ तुकाराम वृक्षवल्ली फळांची वाट लावून हे सोयरे आता आमचे दुष्मन झाले आहेत. कोकणी माणूस तसा आळशी असे पूर्वी मत होते. घाटावरील शेतकऱ्यांच्या मानाने कमी श्रम करणारा. पाच-सहा गुंठे जमीन दहा जणांत वाटलेली. जमिनीचे क्षेत्र लहान…

0 Comments

नीटच्या परीक्षेला पुन्हा सामोरे जाणाऱ्यांसाठी

​ गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे तुमच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता, चीड आणि संताप अत्यंत स्वाभाविक आहे. दोन ते चार वर्षे अहोरात्र घेतलेली मेहनत, पाहिलेली स्वप्ने अचानक एका अनिश्चिततेच्या गर्तेत सापडल्यासारखी वाटत असेल. तुम्ही स्वतःला एका ‘चक्रव्यूहात’ अडकल्यासारखे अनुभवत आहात, हे मी समजू शकतो.…

0 Comments

जिद्द आणि कलेचा प्रवास – समीरा प्रभू

आई-वडील (महाबळ दांपत्य) आरोग्य खात्यात नोकरी करत असल्यामुळे बदली ही पाचवीला पुजलेली असायची. त्यामुळे पूर्वाश्रमीच्या सीमा यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतील शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी आणि यातून वेगवेगळा परिसर अनुभवायला मिळाला. त्यांनी रत्नागिरी येथे बी.ए. ची पदवी प्राप्त केली. लहानपणापासून घरी राहून खेळणे,…

0 Comments

रॉयल एनफिल्ड बाईक सखी रायडर : ऐश्वर्या मराठे-नगरकर

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या कामाची दखल घेतली जावी, असे प्रत्येक भारतीयाचे सुप्त स्वप्न असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मठ हे मूळ गाव असलेल्या ऐश्वर्या मराठे नगरकर या आपल्या कोकणच्या लेकीने असेच मोठे स्वप्न पाहिले आणि ते आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्ण करून दाखवले.…

0 Comments

कोकणचे दुःख कोणी दूर करेल?

कोकणात माकड आणि वानर  हे दोन प्राणी नसले तर कोकण समृद्ध होईल. गेली कित्येक वर्षे न मारल्यामुळे काही वर्षात यांची संख्या शंभरपटीने वाढली आहे. आज लाखो रुपयांचे कष्ट पाण्यात जात आहेत. हे दुःख कोणाला समजेल काय? आंबा राखणीसाठी आज लाखो रुपये खर्च होत…

0 Comments

समानतेचा प्रवास अजून अधूराच

       ८ मार्चला महिला दिनाचा उत्सव साजरा होतो, शुभेच्छा आणि गौरवाच्या शब्दांनी वातावरण भरून जातं. पण या झगमगाटाच्या मागे स्त्रीच्या आयुष्यातील वास्तव किती बदललं आहे, हा प्रश्न अजूनही तितकाच तीव्रपणे उभा आहे.           ८ मार्च... दिनदर्शिकेतील एका…

0 Comments

नारी तू नारायणी…. (अर्थात सप्तशक्ती)

“तिकडे खूप लांब सातासमुद्रापार एक मोठ्ठा राक्षस राहत असतो, त्याचे मोठे मोठे डोळे, लांब कान .....'' आपण लहान असताना आपल्याला गोष्टी सांगितल्या जात तेव्हा बऱ्याचदा गोष्टीची सुरुवात थोड्या फार फरकाने अशीच असे. म्हणजे कधी सातासमुद्रापार राक्षस असेल तर कधी परी, तर कधी सुंदर…

0 Comments

निवडणुक…… एक अनुभव

          माझा जन्म १९८६ मधला. त्यामुळे घराबाहेर काय चाललंय हे समजायलाच साधारण ८ वर्षे गेली. त्या दरम्यान राजीव गांधींची हत्या..., बाबरी चं पतन आणि १९९३ चे मुंबईचे बॉम्बस्फोट या  एकूणच देशाचं पुढील ५०-१०० वर्षांसाठी राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या घटना आम्हाला…

0 Comments