सांघिक कामगिरीचा विजय!

           नुकतीच पार पडलेली ‘क्रिकेट वर्ल्डकप चॅम्पियन ट्राॅफी‘ भारताने तीनवेळा जिकून इतिहास घडविला. त्याबद्दल ह्या भारतीय संघाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यापूर्वी ‘२०२३ वर्ल्डकप‘ भारत फायनलला येऊन हरला त्याबद्दल दुःख वाटते. त्याचं काय झालं ‘काळ आला होता पण…

0 Comments

ऐतिहासिक सत्य स्वीकारण्याची समाजात मानसिकता निर्माण होणे गरजेचे!

       महाराष्ट्र राज्य हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामीत्वाचा वारसा सांगणारे राज्य आहे, परंतु गेल्या काही वर्षात राज्यातील सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थिती जाती धर्माच्या अहंकारी वृत्तीपायी अस्थिरतेकडे झुकताना दिसते. विशेषतः याची सर्वाधिक झळ कला क्षेत्राला जाणवते. एखादे नाटक अगर सिनेमा असो…

0 Comments

सिंधुदुर्गातील आगारांना दिलेल्या सीएनजी बसेस जुन्या

               राज्य परिवहन महामंडळामार्फत राज्यात एक हजार सीएनजी गाड्या देण्याचे सुतोवाच शासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार सुमारे 700 गाड्या राज्यात पुरविण्यात आल्या आहेत. त्या सुमारे 7 वर्षे वापरलेल्या व सीनजी गॅसकिट बसवून पाठविलेल्या गाड्या असल्याचे समजते. जिल्ह्यातील…

0 Comments

एस्‌‍टीच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी सेवेत अडथळा

  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‌‘बहुजन हिताय बहुजन सुखाय‌’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांना सुरक्षित, सुखकर वेळेत प्रवास देण्याचे वचन दिले आहे. मात्र, महामंडळाला आपल्याच वचनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण महामंडळाच्या बसेस वेळेवर सुटत तर नाहीतच, शियाय…

0 Comments

बुरा न मानो होली है,!

            देशात सगळीकडे शिमगोत्सव साजरा केला जात आहे. निरनिराळ्या रंगांची उधळण केली जात आहे, विशेषतः कोकणात याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात नोकरी व्यवसायानिमित्ताने राहणारी कोकणी माणसे या शिमगोत्सवाला आपल्या मूळ गावी आपल्या कुटुंबासह…

0 Comments

सत्तावीस वर्षांचे महायुद्ध

      भारतात शाळकरी मुले, भारत देशाचा अत्यंत साचेबद्ध इतिहास शिकतात. शालेय अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या ह्या पाठ्यपुस्तकातून भारताचा अभिमानास्पद आणि जाज्वल्य इतिहास वगळण्यात येतो. तो प्रामुख्याने भारताच्या ब्रिटिश साम्राज्याबरोबरच्या लढ्यावर केंद्रीत असतो. म्हणूनच भारतीय उपखंडाचा चेहमोहरा लक्षणीयरित्या बदलणाऱ्या या महायुद्धाबद्दल आपण अनभिज्ञ आहोत यात…

0 Comments

कवितेतील स्त्री     

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘कवितेतील स्त्री‘ याबाबत विचार करणे उचित ठरेल. स्त्रीविषयक जाणीवा, त्यांच्या भावभावना यांचा प्रामुख्याने विचार केला तर स्त्रियांचे काव्य बहरलेले दिसते.       मराठी कवितेच्या इतिहासाकडे पाहिले तर सामाजिक, प्रेम, निसर्ग, स्त्री जाणीवा अशा विविध प्रकारच्या कवितांनी रसिकांना मनमुराद आनंद…

0 Comments

स्त्रियांच्या सन्मानार्थ…

स्त्रियांप्रती सौजन्य, ऋजुता व सन्मान करण्याच्या प्रवृत्तीला स्त्रीदाक्षिण्य असे संबोधले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत आपली जन्मदाती आई, बहीण व बायको यांचा नेहमीच सन्मान केला जावा, अशी शिकवण प्राचीन काळातील धर्मग्रंथांतून, कथांतून दिली आहे. महिला ही अबला नसून सबला आहे, ती शक्तिरूप मानली आहे.…

0 Comments

पैशाच्या लोभाचे कारण काय..?

अलिकडे होते असे की, मी सतत छोट्यामोठ्या पोस्ट लिहीत असल्याने लोकांना उगीचच असे वाटते की याला बहुधा भरपूर ज्ञान असावे. त्यात आत वयाचे अर्धशतक पूर्ण केल्यामुळे लोकांना मी जेष्ठ वाटू लागलोय. असे त्यांना नुसतेच वाटले असते आणि त्यांनी दुरूनच कौतुक केले असते तर…

0 Comments

निमित्त-बॅ.खर्डेकर स्मृतिदिन

      २६ डिसेंबर २०२४ रोजी बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांचा ६१वा स्मृतिदिन दरवर्षीप्रमाणे यंदाही कॉलेजच्या परिसरात आयोजित केला होता. दरवर्षी एखाद्या मान्यवर व्यक्तीला निमंत्रित करून हा कार्यक्रम सातत्याने होत आला आहे. मात्र या कार्यक्रमासाठी प्रेक्षागृहातील उपस्थिती समाधानकारक नसते हा आजवरचा अनुभव आहे. हे…

0 Comments