सांघिक कामगिरीचा विजय!
नुकतीच पार पडलेली ‘क्रिकेट वर्ल्डकप चॅम्पियन ट्राॅफी‘ भारताने तीनवेळा जिकून इतिहास घडविला. त्याबद्दल ह्या भारतीय संघाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यापूर्वी ‘२०२३ वर्ल्डकप‘ भारत फायनलला येऊन हरला त्याबद्दल दुःख वाटते. त्याचं काय झालं ‘काळ आला होता पण…
