निवडणुक…… एक अनुभव
माझा जन्म १९८६ मधला. त्यामुळे घराबाहेर काय चाललंय हे समजायलाच साधारण ८ वर्षे गेली. त्या दरम्यान राजीव गांधींची हत्या..., बाबरी चं पतन आणि १९९३ चे मुंबईचे बॉम्बस्फोट या एकूणच देशाचं पुढील ५०-१०० वर्षांसाठी राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या घटना आम्हाला…
