ग्रामस्थांचा निर्धार आणि ‘भस्मासुरी’ विकासाला चपराक!
सिंधुदुर्गची समृद्ध, हिरवीगार भूमी आणि येथील निसर्गाचे वरदान लाभलेले जनजीवन पुन्हा एकदा एका मोठ्या संकटाच्या छायेत आले आहे. वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यांतील सुमारे दहा गावांमध्ये, चार हजार हेक्टर क्षेत्रावर लादल्या जाणाऱ्या विनाशकारी मायनिंग (खाणकाम) प्रकल्पाविरोधात जनतेने फुंकलेले रणशिंग हे केवळ एका…
