ग्रामस्थांचा निर्धार आणि ‘भस्मासुरी’ विकासाला चपराक!

​     सिंधुदुर्गची समृद्ध, हिरवीगार भूमी आणि येथील निसर्गाचे वरदान लाभलेले जनजीवन पुन्हा एकदा एका मोठ्या संकटाच्या छायेत आले आहे. वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यांतील सुमारे दहा गावांमध्ये, चार हजार हेक्टर क्षेत्रावर लादल्या जाणाऱ्या विनाशकारी मायनिंग (खाणकाम) प्रकल्पाविरोधात जनतेने फुंकलेले रणशिंग हे केवळ एका…

0 Comments

प्रवेशोत्सवाच्या ‘इव्हेंट’ मध्ये वास्तवाचा विसर!

जून महिना आला की महाराष्ट्रात आषाढी पावसासोबत सगळीकडे शाळा सुरू होतात. रस्त्यावर छत्री घेऊन, नव्या दप्तराची ओझी घेऊन धावणारी चिमुकली मुले पाहणे खूप आनंददायक असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्येही यंदा असेच उत्साहाचे वातावरण दिसले. विद्यार्थ्यांच्या या निरागस आनंदात हातात गुलाबपुष्प, चेहऱ्यावर हास्य…

0 Comments

सुशोभीकरण निसर्गाच्या मुळावर?

  पश्चिम घाटाच्या कुशीत विसावलेला आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्याला स्पर्श करणारा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे निसर्गाचा एक अप्रतिम चमत्कार आहे. जांभा दगड आणि अरुंद नद्यांमुळे या भूभागाची पाणी साठवण्याची नैसर्गिक क्षमता अत्यंत मर्यादित आहे. मात्र, अशा कठीण भौगोलिक आव्हानांवर मात करत येथील पूर्वजांनी उभारलेले…

0 Comments

​निसर्गसुंदर भूमीचे वाळवंट करण्याचा ‘शासकीय’ घाट!

सावधान...! सिंधुदुर्गाच्या निसर्गरम्य भूमीवर पुन्हा एकदा विनाशाचे काळेकुट्ट ढग घोंगावू लागले आहेत. ज्या मातीला निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याचे, समृद्धीचे आणि संस्कृतीचे वरदान दिले, त्याच मातीचा कोळसा करण्यासाठी राजकारणी आणि प्रशासकीय यंत्रणांनी खाणमाफियांच्या दिमतीला पायघड्या घातल्या आहेत. राज्याचा एकमेव 'पर्यटन जिल्हा' म्हणून मिरवणाऱ्या सिंधुदुर्गात,…

0 Comments

सिंधुदुर्ग पर्यटनाला ‘धोरणात्मक जोड’ देण्याची वेळ!

        गेल्या काही वर्षांत कोकण, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर वेगाने पुढे आला आहे. यंदाच्या मे महिन्यात वेंगुर्ल्यासह संपूर्ण जिल्ह्यात पर्यटकांची झालेली अलोट गर्दी हेच सांगते की, इथला निसर्ग, समुद्रकिनारे आणि खाद्यसंस्कृती पर्यटकांना भुरळ पाडत आहे. स्थानिक तरुणांनी आणि मच्छिमारांनी…

0 Comments

ज्ञानाच्या बाजारातील नवे सत्ताधीश

      इथल्या शोषण व्यवस्थेचे मूळ आणि बहुजनांच्या गुलामगिरीचे सार क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी अत्यंत अचूकपणे ओळखले होते. म्हणूनच त्यांनी ‘विद्येविना मती गेली । मतीविना गती गेली । गतिविना वित्त गेले । वित्तविना शूद्र खचले । एवढे सगळे…

0 Comments

‘नीट’च्या गोंधळाला जबाबदार कोण?

        शिक्षण हे समाज परिवर्तनाचे आणि प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ज्या प्रकारे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचा खेळखंडोबा सुरू आहे, तो पाहता ही यंत्रणा विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी आहे की ते उद्ध्वस्त करण्यासाठी, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत…

0 Comments

शिवरायांचा महाराष्ट्र की नराधमांचे नंदनवन? 

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेला पाशवी अत्याचार आणि तिची दगडाने ठेचून केलेली हत्या ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, तर ती महाराष्ट्राच्या सामूहिक विवेकाची क्रूर थट्टा आहे. ज्या भूमीत ३८१ वर्षांपूर्वी अवघ्या १४-१५ वर्षांच्या शिवरायांनी रांझे गावच्या पाटलाचा गुन्हा शाबित…

0 Comments

​ संकटाच्या छायेत कोकणचा बागायतदार

कोकणच्या लाल मातीशी आणि इथल्या निसर्गाशी घट्ट नाते सांगणारा आंबा आणि काजूचा हंगाम हा केवळ शेतीचा विषय नसून, तो या संपूर्ण भूभागाचा आर्थिक कणा आहे. दरवर्षी जागतिक बाजारपेठेत आपली मोहोर उमटवणारा हापूस आणि काजू उत्पादक बागायतदार आज एका अशा भीषण वळणावर येऊन उभा…

0 Comments

​प्रशासकीय दिरंगाईमुळे कर्मचारी वाऱ्यावर!

​ महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीचा रथ ज्या चाकांवर स्वार होऊन ग्रामीण भागातील शेवटच्या शाळेपर्यंत पोहोचतो, त्या रथाची चाकेच आज प्रशासकीय दिरंगाईच्या चिखलात रुतली आहेत. 'समग्र शिक्षा योजना बंद, ३,८०० कर्मचारी बेरोजगार' ही केवळ एक बातमी नाही, तर ती गेली १५ वर्षे रक्ताचे पाणी करून…

0 Comments