बळीराजा संकटात

कोरोना साथीने सर्वांनाच घेरले आहे. आपल्या अवतीभवतीही कोरोना फिरतो आहे, याचे भान ठेऊनच आपल्याला काळजीपूर्वक पावले टाकली पाहिजेत. शेती उद्योग आणि बळीराजा यांच्यासमोर कोरोना आहेच. त्याहीपेक्षा एक प्रश्नांची साखळीच त्याच्यासमोर उभी आहे. हवामान खात्याने यंदा समाधानकारक म्हणजे १०० टक्के पावसाचा अंदाज मे महिन्यात…

0 Comments

रुग्णांच्या लुटमारीला रोखणार कोण?

‘प्रश्न जगण्याचे‘या कवितेमध्ये प्रसिद्ध कवी रमेश नागेश सावंत म्हणतात - जगण्यासाठीचे संघर्ष इतके बिकट असून ही जीवन-मरणाचे प्रश्न विचारुच नये कोणी असं वाटणं म्हणजे                                      …

1 Comment

ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा…

महाराष्ट्र शासनाद्वारे सर्व शाळांमध्ये कोरोना पार्श्वभूमीवर शाळा ऑफलाईन किवा ऑनलाईन सुरु करण्याबाबत एक परिपत्रक पाठविण्यात आले. त्यानुसार शाळा व्यवस्थापन  समिती, शिक्षक व एकंदरीतच त्या भागातील परिस्थिती यावर शाळा सुरु करण्यासाठी स्थानिकांनी तोडगा काढून त्याबाबतचा ठराव शासनाने मागविला आहे. यासाठी सर्वत्र बैठका होऊन ठराव…

0 Comments

झोपडी अन् खावटी!

आज कोरोनाचे संकट गडद झाले आहे. आपल्या महाराष्ट्रात या संकटाच्या जोडीला नुकतेच ‘निसर्ग‘ नावाचे वादळ येऊन गेले. किमान समान कार्यक्रमावर आधारित आघाडी शासन महाराष्ट्रात आहे. दोन्ही आघाड्यांवर समर्थपणे मुकाबला करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरु आहे. वादळग्रस्तांसाठी भरीव स्वरुपात मदतीचा निर्णय घेऊन आश्वासकतेचे पाऊल मुख्यमंत्री…

0 Comments

फर्स्ट बेल…फर्स्ट बळी..

शिक्षणाचा प्रश्न आज अतिशय गंभीरपणे सर्व स्तरावर चर्चेत आहे. शिक्षणतज्ज्ञ, राज्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील जाणकार यांच्यापासून तो राज्यपाल आणि केंद्र शासनापर्यंत विविध कारणांनी चर्चेत आहे. शाळा सुरु होणार काय, इथंपासून आपल्या मुलाचे भवितव्य काय, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न शिक्षण…

1 Comment

समजून घेण्याचा काळ….

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांना आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिली आणि सुमारे ५० हजाराहून जास्त चाकरमानी सिधुदुर्गात दाखल झाले. यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि सरसकट इ-पासची खैरात झाल्यामुळे जास्त संख्येने नागरिक आले. दाखल झालेल्या नागरिकांची सोयीसुविधा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर देण्यात आली. आलेल्यांची नोंद…

0 Comments

होय, स्क्रिझोफ्रेनिया नियंत्रणात राहू शकतो

स्किझोफ्रेनिया ही मुख्यत्वे विचार विकृती आहे. यात एकतर विचारांचा विषय विकृत असतो किवा विचारातील सुसुत्रता नष्ट होते. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.भरत वाटवानी यांनी सुमारे सात हजार मनोरुग्णांना वैद्यकीय उपचार देऊन, बरे करुन, पुन्हा त्यांच्या कुटुंबासोबत जोडून दिले आहेत. त्यासाठी कर्जत येथे स्थापन करण्यात…

0 Comments

काळ कसोटीचा

             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होऊन तब्बल २ महिने होत आले. या कालखंडात तीनवेळा लॉकडाऊन संपुष्टात येईल अशी आशा निर्माण झाली. परंतु, तसे न होता थेट चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन होणार असल्याचे सांगण्यात आले. या आधी आलेल्या संकटांचा अभ्यास केला…

0 Comments

जन्मभूमीचे पालकत्व

सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून रत्नागिरीचे महाविकास आघाडीचे आमदार तथा मंत्री उदय सामंत यांची नियुक्ती झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. नियुक्तीनंतर लगेचच पालकमंत्री सामंत यांनी सिंधुदुर्गचा धावता दौरा केला. जिल्ह्राच्या ज्या तालुक्यात त्यांनी भेट दिली तिथे शिवसेनेतर्फे तसेच घटक पक्षांतर्फे त्यांचे जंगी स्वागत देखील…

0 Comments

राम मंदिर होईल! राज्याचे काय?

श्रीराम मंदिर जागेच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने देशातील राजकीय व सामाजिक स्थितीवर प्रभाव टाकणारा एक मुद्दा निकाली निघाला. भविष्यात राम मंदिरही होईल. पण रामराज्य अर्थात लोकशाहीला अभिप्रेत लोक कल्याणकारी राज्यव्यवस्था येत्या वर्षात प्रत्यक्षात साकारावी हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. ‘राम‘ आणि ‘राहिम‘ पेक्षा रोटी…

0 Comments
Close Menu