सण आणि स्थानिक बाजारपेठ

भक्तीसोबत कलेला व्यासपिठ देणारा, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणारा, व्यावसायिकांची पत वाढविणारा असा आणि आबालवृद्धांना आनंद देणारा गणेश चतुर्थीचा सण सुरु होऊन पहाटेपर्यंत भक्तिचा जागर करीत त्याची सांगता देखील झाली. साधारणतः अकरा दिवस चालणारा हा उत्सव यावर्षी मात्र २१ दिवसपर्यंत सुरु होता. त्यातच…

0 Comments

समस्यांच्या गर्तेत सिधुदुर्ग विमानतळ

पंतप्रधान उडान योजनेंतर्गत लहान विमानतळे मोठ्या विमानतळांना जोडली गेली आणि सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडेल असा विमानप्रवास सुरु झाला. चिपी येथे सिधुदुर्ग विमानतळ प्रत्यक्ष कार्यान्वित होऊन आता वर्ष होत आले. अगदी सुरुवातीच्या काळात सवलतीच्या दरातील तिकिटे संपल्यानंतर पंधरा ते अठरा हजार रुपयांपर्यंत प्रवाशांनी तिकिटे…

0 Comments

सिधुदुर्ग पालकत्व कोणाकडे?

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात थेट सिधुदुर्ग जिल्ह्याशी निगडीत तीन मंत्री आहेत. सावंतवाडी आमदार दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण आणि अन्न आणि नागरी पुरवठा, आमदार रविद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम तर आमदार उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहेत. अशी महत्त्वाची खाती सिधुदुर्ग जिल्ह्याशी…

0 Comments

‘सकळ विद्यांचा आगरु।‘

              शासक कसा असावा याचे प्रतीक म्हणून गणरायाकडे आदराने पाहिले जाते. त्याचे आचरण, शरीररचना याचे दाखले सातत्याने दिले जातात. ‘ब्रह्मणस्पती‘ सुक्तामध्येही याचा उल्लेख आढळतो. गणपतीचे गजमुख म्हणजेच सोंड हे महत्त्वाचे अंग मानले जाते. राष्ट्रप्रमुखाचे नाक कसे असावे…

0 Comments

केवळ प्रतिके नकोत!

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात देशभर साजरा झाला. यानिमित्ताने झालेल्या रॅली, विविध स्पर्धा यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ‘हर घर तिरंगा‘ मोहिमदेखील काही ठिकाणी सदोष झेंडे वितरण आरोप झेलत, त्रुटी दूर करीत यशस्वी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण नागरिकांना प्रेरणादायी…

0 Comments

  स्टे…फ्री…!!

        देशाच्या सर्वोच्च पदावर ज्यावेळी एक आदिवासी महिला विराजमान होत होत्या, त्याचवेळी नाशिक मधल्या देवगावमधील आदिवासी आश्रमशाळेत एका विद्यार्थीनीला मासिक पाळी आली म्हणून झाड लावण्यापासून रोखलं गेलं. ही बातमी वाचनात आली.        दोन्ही घटना इथल्याच! कोणावरही भाष्य करायचं…

0 Comments

कृषि विकास-सर्वांचा समन्वय आवश्यक

पावसाळा सुरू झाला की, सर्वसाधारण जुलै महिन्यात गाव ते जिल्हा-राज्यपातळीवर शेती संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष करून वृक्ष लागवडीचे कार्यक्रम अलिकडे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. शिवाय यामध्ये शेती-बागायतीच्या विकासासाठी काही घोषणाही दिल्या जातात. जनजागृतीच्यादृष्टीने हे खरे कौतुकास्पद असले तरी काही…

0 Comments

जिदा कौम…

आजच्या राजकीय घडामोडीतून काही लोकप्रतिनिधी मंत्री होतील, सत्ता-पदे येतील-जातील. पण या सर्वामध्ये मतदारांना अगदीच गृहीत धरल्याचे चित्र आहे. निवडणूकीपुरता मतदार ‘राजा‘; मतदान कक्षात जाऊन त्यांनी मतदान केले की, त्याच्या हातात राजकीय ‘खेळ‘ बघण्यापलिकडे काहीच नाही ही स्थिती विदारक आहे. हे चित्र बदलण्यासाठी समाजातील…

0 Comments

क्षण महत्त्वाचा

कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या बारावी परीक्षांचा निकाल ८ जून रोजी लागला. आयुष्याला दिशा देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या जीवनातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा. त्यामुळेच परीक्षेपेक्षाही जास्त काळजी या निकालाचीच असते. अलिकडे तर आदल्या दिवशी निकालाची तारीख जाहीर होत असल्याने बरीच मुले आणि मुलांपेक्षा पालक चिताग्रस्त…

0 Comments

ओळख पर्यटनाची…?

वेंगुर्ला तालुक्याला नितांत सुंदर असा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. येथील काही ठिकाणेही वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास येत आहेत. सुट्टीच्या दिवशी शनिवार-रविवार, प्रकर्षाने एप्रिल-मे महिन्यात पर्यटकांचा वाढता राबता दिसून येतो आहे. देश-विदेशातील पर्यटक इथल्या महासागराची अथांगता पहाण्यासाठी व त्याची भव्यता डोळ्यात साठवून…

0 Comments
Close Menu