सर्वपक्षीय अनास्था
‘पाचवी इयत्तेतील मुलाला वाचन येत नाही, लिहिता येत नाही. अहो पाचवीतल्या मुलांची कथा काय सांगता? दहाव्या इयत्तेतील मुलांची अवस्था सारखीच आहे. त्यात विद्यार्थ्यांना नववीपर्यंत सरसकट पुढे ढकलत न्यायचे. या धोरणामुळे मुलांची खरी शैक्षणिक प्रगती काही ठिकाणी फार बिकट आहे.…