►मुंबई प्रवासासाठी वेंगुर्ल्याच्या लालपरी सज्ज

वेंगुर्ला आगारातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा ते मुंबई असा प्रवास करु इच्छिणा-यांना खुशखबर देण्यात आली आहे. यासाठी विठाई एक्सप्रेस आणि साई मानसिश्वर या दोन लालपरी वेंगुर्ला-शिरोडा ते बोरिवली पर्यंतच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, अशी माहिती वेंगुर्ला आगार प्रमुख एन.डी.वारंग यांनी दिली. शिरोडा, वेंगुर्ला,…

0 Comments

►क्वारंटाईन व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू

     हरिचरणगिरी मठाच्या भक्तनिवास मध्ये क्वारंटाईन असलेल्या कुडाळ-पाट येथील विश्वनाथ रामचंद्र प्रभू (५५) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज (दि.१६) सकाळी निधन झाले. दरम्यान या व्यक्तीला कोणतीही कोरोनाची लक्षणे या अगोदर नसल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर…

0 Comments
►वेंगुर्ल्यात आत्तापर्यंत ४२७.२ मि.मी. पावसाची नोंद
Exif_JPEG_420

►वेंगुर्ल्यात आत्तापर्यंत ४२७.२ मि.मी. पावसाची नोंद

‘निसर्ग‘ चक्रीवादळानंतर वेंगुर्ल्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. ऊन आणि पाऊस यांचा चाललेला लपंडाव नागरिकांना पहायला मिळत होता. मात्र, गुरुवारी (दि.११) रात्रीपासून वा-यासह सुरु झालेला पाऊस शुक्रवारीही (दि.१२) काहीशी उसंत घेत मनसोक्त बरसत आहे. तसेच तलाव, विहिरी आदींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दोन…

0 Comments

►वेळागर पंचतारांकित पर्यटन प्रकल्प – सर्व्हे नं. ३९ आजही कळीचा मुद्दा

   सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रास चालना देण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा-वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन प्रकल्प उभारण्यास ताज ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनीला मान्यता देण्याचा निर्णय ९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. ५४.४० हेक्टर जमिन भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे.            तत्कालीन…

0 Comments

►आसोली येथे आढळला कोरोना बाधित रुग्ण : ३०० मीटरचा परिसर कंटेंनमेंट झोन

वेंगुर्ला तालुक्यातील आसोली-फणसखोल येथे मुंबई वरुन आलेला व होमक्वारंटाईन असलेला व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यामुळे पुन्हा एकदा शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे. फणसखोल येथील कोरोना बाधित आढळलेला हा व्यक्ती २ जून रोजी १७ सीटर वाहनाने मुंबई वरून आला होता. त्याच्यासोबत मळेवाड येथील ९ तर…

0 Comments

►सिधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटींची मदत

     ‘निसर्ग‘ चक्रीवादामुळे जिल्ह्यात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटींची मदत जाहीर केली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. त्यांच्या पंचनाम्यांचे काम सुरु असून एकही नुकसानग्रस्त मदतीपासून…

1 Comment

►भर पावसात सुरु असलेले रस्त्याचे काम थांबविले

वेतोरे ते दाभोली या मुख्य रस्त्याचे काम बरेच दिवस मंजूर होते. पावसाळा सुरु होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे आवश्यक होते. वाहन चालकांना याचा मोठा त्रास होत असल्याने या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी होती. दरम्यान आज भर पावसात संबंधित ठेकेदाराने…

0 Comments

►५० शेतक-यांना भातबियाणांचे वाटप

पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला शिवसेना शहरप्रमुख यांच्यामार्फत शहरातील ५० शेतकरी कुटुंबाना भात-बियाणे वाटप करण्यात आले.       यावेळी शहर समन्वयक विवेक आरोलकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, सावली आराडकर, गजानन गोलतकर,…

0 Comments

►वेंगुर्ल्यात घरोघरी वटपौर्णिमा साजरी

वेंगुर्ला तालुक्यात ५ जून रोजी ठिकठिकाणी वटपौर्णिमा सण साजरा करण्यात आला. काही ठिकाणी वडाच्या झाडाकडे एकत्र येत तर काही ठिकाणी घरोघरी वडाची फांदीचे पूजन करुन महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. कोरोनाचे सावट असले तरी महिलांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण दिसून येत होते.       हिंदू पंचांगातील ज्येष्ठ…

0 Comments

►वादळी वारा व पावसाने नुकसान – ठिकठिकाणी पडली झाडे

अरबी समुद्रात चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वेंगुर्ला तालुक्यात २ जूनपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. ३ जून रोजी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून मोठमोठ्या लाटाही किना-याला येऊन धडकत होत्या. सागरेश्वर किनारी धोक्याचा लाल बावटा लावण्यात आला आहे. २ जूनच्या मध्यरात्री पाऊस आणि…

0 Comments