जिद्द आणि कलेचा प्रवास – समीरा प्रभू

आई-वडील (महाबळ दांपत्य) आरोग्य खात्यात नोकरी करत असल्यामुळे बदली ही पाचवीला पुजलेली असायची. त्यामुळे पूर्वाश्रमीच्या सीमा यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतील शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी आणि यातून वेगवेगळा परिसर अनुभवायला मिळाला. त्यांनी रत्नागिरी येथे बी.ए. ची पदवी प्राप्त केली. लहानपणापासून घरी राहून खेळणे,…

0 Comments

रॉयल एनफिल्ड बाईक सखी रायडर : ऐश्वर्या मराठे-नगरकर

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या कामाची दखल घेतली जावी, असे प्रत्येक भारतीयाचे सुप्त स्वप्न असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मठ हे मूळ गाव असलेल्या ऐश्वर्या मराठे नगरकर या आपल्या कोकणच्या लेकीने असेच मोठे स्वप्न पाहिले आणि ते आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्ण करून दाखवले.…

0 Comments

कोकणचे दुःख कोणी दूर करेल?

कोकणात माकड आणि वानर  हे दोन प्राणी नसले तर कोकण समृद्ध होईल. गेली कित्येक वर्षे न मारल्यामुळे काही वर्षात यांची संख्या शंभरपटीने वाढली आहे. आज लाखो रुपयांचे कष्ट पाण्यात जात आहेत. हे दुःख कोणाला समजेल काय? आंबा राखणीसाठी आज लाखो रुपये खर्च होत…

0 Comments

समानतेचा प्रवास अजून अधूराच

       ८ मार्चला महिला दिनाचा उत्सव साजरा होतो, शुभेच्छा आणि गौरवाच्या शब्दांनी वातावरण भरून जातं. पण या झगमगाटाच्या मागे स्त्रीच्या आयुष्यातील वास्तव किती बदललं आहे, हा प्रश्न अजूनही तितकाच तीव्रपणे उभा आहे.           ८ मार्च... दिनदर्शिकेतील एका…

0 Comments

नारी तू नारायणी…. (अर्थात सप्तशक्ती)

“तिकडे खूप लांब सातासमुद्रापार एक मोठ्ठा राक्षस राहत असतो, त्याचे मोठे मोठे डोळे, लांब कान .....'' आपण लहान असताना आपल्याला गोष्टी सांगितल्या जात तेव्हा बऱ्याचदा गोष्टीची सुरुवात थोड्या फार फरकाने अशीच असे. म्हणजे कधी सातासमुद्रापार राक्षस असेल तर कधी परी, तर कधी सुंदर…

0 Comments

निवडणुक…… एक अनुभव

          माझा जन्म १९८६ मधला. त्यामुळे घराबाहेर काय चाललंय हे समजायलाच साधारण ८ वर्षे गेली. त्या दरम्यान राजीव गांधींची हत्या..., बाबरी चं पतन आणि १९९३ चे मुंबईचे बॉम्बस्फोट या  एकूणच देशाचं पुढील ५०-१०० वर्षांसाठी राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या घटना आम्हाला…

0 Comments

९० च्या दशकातील युवकांची प्रेरणा सहयोगिनी जयश्री उर्फ ‘जयशा’ सामंत नेवाळकर काळाच्या पडद्याआड…

स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ९० च्या दशकात वेंगुर्ल्यातील १८ ते ३५ वयोगटातील खऱ्या-खुऱ्या युवकांनी एकत्र येऊन “युवा सहयोग” नावाची एक संस्थात्मक चळवळ सुरू केली होती.       या चळवळीचे म्होरके होते ॲड. देवदत्त परुळेकर, चित्रकार अरुण दाभोलकर, कैवल्य पवार गुरुजी, संजीव कर्पे आणि जयश्री उर्फ…

0 Comments

“मिशन 30-30-3′ : बदलाची वाट तीस दिवस, तीस शाळा आणि तीन कोटी रूपये

                संच मान्यतेचे निकष पुढे करून 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा महाराष्ट्र शासन शाळांचा व्यवस्थापकीय खर्च परवडत नाही म्हणून बंद करण्याचा घाट घालत आहे. एकीकडे असे निराशादायक वातावरण असताना सिद्धेश लोकरे सारखा तरूण एक आशेचा किरण ठरतो आहे.                 सिद्धेश लोकरे…

0 Comments

त्या बोलीफुलाच्या गंधकोषी…

         ‘वस्त्रहरण‘ नेमकं कोणाचं ह्या प्रश्नाचे उत्तर बाबूजींचे, किंवा मालवणी रंगमंचाचे असेल आणि काहींच्या मते तर ‘‘आम्हा मालवणी माणसाचे‘‘ असेल.. पण या सगळ्यातही ती कलाकृती, माडबनच्या कुशीत जन्मलेल्या एका प्रतिभावान लेखकांची आहे हा अग्रपूजेचा मान सदैव राहील. गंगाराम गवाणकर यांच्या…

0 Comments

वैभवशाली वेंगुर्ला- व्ही. एन. आडारकर

      वेंगुर्ला... तळ कोकणातील एक छोटेसे गाव, जिथे इतिहास आणि निसर्ग एकत्र येऊन माणसांना नेहमीच प्रेरणा देतात. या गावात 23 ऑगस्ट 1908 रोजी जन्मलेले एक नररत्न म्हणजे प्रा. विष्णू नारायण आडारकर.         जगप्रसिद्ध असे मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट म्हणजे सर जमशेदजी…

0 Comments