‘कागदी’ डॉक्टरांच्या विळख्यात जनतेचे आरोग्य..!

सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसमृद्ध आणि पर्यटनसंपन्न मानला जातो, पण याच जिल्ह्याच्या नशिबी आरोग्याचं 'वैराण वाळवंट' का यावं? हा प्रश्न आता केवळ तक्रारीचा उरलेला नाही, तर तो अस्तित्वाचा आणि संतापाचा झाला आहे. अलीकडेच कोल्हापूर सर्किट बेंचसमोर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि सावंतवाडी…

0 Comments

कोकणचा ‘आक्रोश’ आणि हवामान बदलाचे संकट!

कोकणची लाल माती आणि इथला माणूस तसा कमालीचा सोशिक आहे. निसर्गाच्या कुशीत वाढलेला हा माणूस समुद्राच्या लाटांप्रमाणे आयुष्यातील चढ-उतार पचवण्यात सरावलेला आहे. पण आज त्याच शांत कोकणच्या काळजातून अलीकडे वारंवार हुंदका बाहेर पडत आहे, ज्याने सह्याद्रीच्या कडांनाही पाझर फुटला आहे. गेल्या काही दिवसांत…

0 Comments

मराठी भाषेचा ‘अभिजात’ सोहळा आणि शाळांचा मरणप्राय टाहो!

​        महाराष्ट्रात दरवर्षी २७ फेब्रुवारीला 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. कवी कुसुमाग्रजांच्या स्मृतीला वंदन केले जाते, शासकीय स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च करून 'विश्व मराठी संमेलने' भरवली जातात आणि समाजमाध्यमांवर मराठी प्रेमाचे उमाळे फुटतात. मात्र, या उत्सवी झगमगाटाच्या…

0 Comments

स्थानिक निवडणुकांचे बदलते वास्तव !

महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार 21 डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत. चार वर्षांपासून लांबलेल्या या निवडणुकांनी यंदा फार मोठा राजकीय ताण निर्माण केला. युती किंवा आघाडी न झाल्यामुळे भाजप-शिंदे…

0 Comments

निवडणुकांची बदलती “स्टाईल’

  "लीडर्स अँड फॉलोअर्स" या निबंधामध्ये म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकाला दुस¬यावर हुकूमत गाजवण्याची ओढ असते. ज्याच्याकडे ताकद, साधनं किंवा अनुयायी असतील तोच नेता, आणि त्याची ही हुकूमत चालली नाही, की तो दुस¬याची हुकूमत सहज स्वीकारतो. हीच मानसिकता भारतीय राजकारणाचे वास्तविक चित्र स्पष्ट करते. राज्यकर्ता म्हणून…

0 Comments

निवडणुका स्थानिक प्रश्नांच्या की पक्षीय समीकरणांच्या?

       स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जणू कार्यकत्र्यांच्या मनोधैर्याचा उत्सवच असतात, असे राजकीय पक्षांचे नेते नेहमीच सांगत असतात. परंतु प्रत्यक्षात राजकीय वातावरण इतकं तणावपूर्ण आणि अटीतटीचं बनलेलं असतं की अनेकदा पक्षनिष्ठा आणि मैत्रीपूर्ण लढतींच्या वाटाघाटीत या निवडणुकींचा मूळ हेतूच धूसर होतो.…

0 Comments

कोकणावर हवामानबदलाचे सावट

      कोकणाला निसर्गाने सौंदर्य, संपन्नता आणि समृद्ध संस्कृती दिली. पण हाच निसर्ग आता कोकणवर रागावल्यासारखा वाटतो आहे. गेल्या दशकभरात समुद्र अधिकच आक्रमक झाला आहे. पाऊस आपले वेळापत्रक विसरला आहे आणि शेतकरी, मच्छीमार, व्यापारी, पर्यटन व्यावसायीक या सर्वांच्याच उपजीविकेवर संकटाचे काळे ढग…

0 Comments

न्याय झाला असे दिसू द्या!

        साता­-याच्या फलटण उपजिल्हा रूग्णालयातील तरूण महिला डॉक्टरने दिवाळीच्या दिवशी आत्महत्या केली. ही केवळ वैयक्तिक हतबलतेची गोष्ट नाही, तर आपल्या समाजाच्या आणि यंत्रणेच्या मानवी संवेदनांच्या मृत्यूची कहाणी आहे.एका सुशिक्षित, सेवाभावी डॉक्टरला गळफास लावावा लागतो, म्हणजेच व्यवस्था कोसळली आहे आणि तिच्यातली…

0 Comments

आरोग्याच्या लढाईत राजकीय विश्वासघात

  राजकीय नेतृत्व सतत दुर्लक्ष करीत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आज इतकी गंभीर झाली आहे की, न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय ती सुधारण्याची शक्यता दिसत नाही. अभिनव फाऊंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाच्या दुरावस्थेवर मुंबई  उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने कठोर भूमिका घेतली…

0 Comments

‘दशावतार‘ः लोककला ते आधुनिक संघर्षाचा प्रवास!

सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार‘ हा चित्रपट केवळ थरारकथा किवा व्यावसायिक सिनेमाचा प्रयोग नाही, तर कोकणच्या लोकसंस्कृतीचा, निसर्गप्रेमाचा आणि संघर्षाचा आधुनिक दस्तऐवज आहे. १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची उत्सुकता आणि तिकीट विक्री दोन्हीही खेचली. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर,…

0 Comments