‘माझा वेंगुर्ला’च्या आरोग्यधामचा शुभारंभ
योजना कितीही चांगली असली, तरी जोपर्यंत ती योग्य पध्दतीने लागू केली जात नाही, तोपर्यंत त्या योजनेचा सामान्य जनतेसाठी काहीही उपयोग होत नाही. आयुष्मान भारत ही केंद्राची योजना अतिशय चांगली आहे. त्याच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी जरुर असतील. त्या दूर करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे…