पृथ्वीची काळजी घेणार का?
पाणी प्रश्नांवर गेल्या कित्येक वर्षांपासून काम करणारे ज्येष्ठ जलतज्ज्ञ आणि पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी गतवर्षी एका कार्यक्रमात इशारा दिला होता. प्रबोधनाच्या वाटेवर काम करताना त्यांनी वारंवार जनतेला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजुनही ते करीत आहेत. आपण ‘पृथ्वीची काळजी घेतली…