प्रामाणिक पत्रकारितेची शिक्षा!
पत्रकारांनी प्रामाणिक असावं, निःपक्ष असावं, निर्भीड असावं, जनतेच्या बाजूनं रोखठोक भूमिका त्यांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा समाजाची असते. हरकत नाही. परंतु या गुणांची जी शिक्षा भोगावी लागते ती किती भयानक असते, याचा प्रत्यय शशिकांत वारिशे या पत्रकाराच्या हत्या अगर…