नेमबाजीतील उज्ज्वल तारका – सानिया आंगचेकर
महाभारत ग्रंथ वाचताना गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना धनुर्विद्येचे शिक्षण देते वेळची कथा आपण शाळेमध्ये नक्कीच वाचली असणार. अर्जुन वगळता सारे शिष्य गुरुंच्या परीक्षेतून वगळले गेले. फक्त अर्जुनच का गुरु द्रोणाचार्यांच्या परिक्षेत अव्वल ठरला. त्याचे कारण- गुरुंच्या मार्गदर्शनाचा सखोल अभ्यास, अचूक संधान व…
