लोककला टिकण्यासाठी ‘लोकबाप्पा’च्या माध्यमातून साकडे

कोणत्याही शुभकार्याची किंवा कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीचे स्मरण केले जाते. कलेचा अधिपती असल्याने प्रत्येक कलेमध्ये गणपतीला मानाचे स्थान दिले आहे. आर्थिक बाजू सांभाळताना दिवसेंदिवस सर्वच कला टिकवून ठेवणे डोईजड झाले आहे. कलेला लोकाश्रय मिळाला असला तरी तुटपूंज्या मानधनातून भविष्यासाठी तजविज करणे अशक्य झाले…

0 Comments

राज्यपालांच्या हस्ते सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे भूमिपूजन

वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या सहकार्याने मुंबई विद्यापिठामार्फत सिंधू स्वाध्याय केंद्र या संस्थेतर्फे सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्र चालविण्यात येणार आहेत. याचे भूमिपूजन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज वेंगुर्ला येथे करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.       हे…

0 Comments

चांगल्या लेखकासाठी चांगल्या वाचकाची गरज

वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्यावतीने कथालेखन यावर ‘कथा सृजनाच्या वाटेवर‘ या कार्यक्रमांतर्गत वृंदा कांबळी यांनी कथाबीजाची प्रेरणा लेखकाच्या मनात कशी होते, कथानिर्मितीच्या दीर्घ प्रवासातील महत्त्वाचे टप्पे, लघुकथा म्हणजे काय, लघुकथा व कादंबरी यातील फरक, लघुकथा लेखनासाठी आवश्यक बाबी, लघुकथेची वैशिष्ट्ये, कथेतील महत्त्वाचे घटक…

0 Comments

शिक्षकांच्या समस्या सोडविणार-केसरकर

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचा वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे १४ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,  मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, तहसिलदार प्रविण लोकरे, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, नागेश गावडे, शितल आंगचेकर, कृपा गिरप, पूनम जाधव, श्रेया मयेकर यांच्यासह…

0 Comments

उद्योजकांनी मांडला समाज प्रबोधनाचा नवा आयाम

      समाजातील तृतीयपंथी व्यक्तीलाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि समाजाने त्याला आपल्यापासून वेगळे न करता समजून घेत अशा शोषित घटकांच्या मागे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन रिया आळवेकर यांनी केले. कुडाळ औद्योगिक वसाहतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने  घेतलेल्या या पुढाकाराबद्दल विशेष धन्यवादही…

0 Comments

निशाण तलाव येथे प्रथमच फडकविला झेंडा

जलस्वराज्य अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निशाण तलाव येथे 15 ऑगस्ट रोजी यावर्षी प्रथमच झेंडावंदन करण्यात आले. हे झेंडावंदन स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक विजय गुरव यांच्या हस्ते झाले. मृद व जलसंधारण विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून जलस्वराज्य अभियानांतर्गत ज्या नगरपरिषदांचे पाणी पुरवठा करणारे स्वत:चे तलाव आहे, अशा ठिकाणी स्वातंत्र्याच्या…

0 Comments

नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार

      स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा 15 ऑगस्ट रोजी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.       नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपले योगदन दिले…

0 Comments

सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

          स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव राबविला जात आहे. या स्वराज्य महोत्सव अंतर्गत  शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वेंगुर्ला हायस्कूल, हॉस्पिटल नाका, बाजारपेठ, दाभोली नाका, जुना एस.टी.स्टॅन्ड, पिराचा दर्गा, पॉवर हाऊस, वेंगुर्ला हायस्कूल अशी…

0 Comments

सोनाराला फसविणा-याला आरोपीला अटक

वेंगुर्ला येथील एका सोन्याच्या दुकानातून ३ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी करून फक्त १० हजार रुपये देऊन फसवणूक करणा-या सांगली येथील रणधीर भोसले याला वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.       शहरातील श्री स्वामी समर्थ ज्वेलर्सचे मालक प्रशांत सदाशिव मालवणकर यांच्या सोन्याच्या दुकानातून…

0 Comments

शिरोडा येथे लवकरच महात्मा गांधींचे स्मारक – के.मंजूलक्ष्मी

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत शिरोडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचा सिंहाचा वाटा आहे. सर्वांच्या मनात देशभक्ती निर्माण झाली पाहिजे. शिरोड्यात महात्मा गांधी स्मारकासाठी १२ वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. आम्ही सुद्धा याबाबतीत एक पाऊल पुढे टाकून विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. याचा पाठपुरावा प्रशासन करत…

0 Comments
Close Menu