वादळी वा-याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण : झाडे पडून नुकसान
‘ताऊकती‘ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतत वाहणा-या वादळी वा-याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून या वादळी वा-याने तालुक्यासह शहरातही ठिकठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे. शहरातील हॉटेल मायबोलीच्यामागे असलेल्या भांडीवाले यांच्या घरात तर नवाबाग येथील राजश्री तांडेल, एकनाथ खोबरेकर यांच्या घरात मोठ्या भरतीचे पाणी घुसल्याने…
