वेंगुर्ल्यातील बंधाऱ्यांसोबतच संरक्षक भितींचीही दुरावस्था
वेंगुर्ला साकव ते मानसी पूल मार्गे समुद्राला जोडणाऱ्या ओहोळामधील बंधाऱ्यांची दयनीय दुरावस्था झाली आहे. तसेच संरक्षक भिंतीही कोसळल्या आहेत. भरतीच्यावेळी समुद्रातील खारे पाणी ओहोळातून सुंदरभाटले, साकवभाटी, मायबोली हॉटेल परिसर विहिर, कुंभवडे, साकववाडी येथील विहिरींमध्ये घुसण्याचा धोका निर्माण झाला असून तसे झाल्यास येथील नागरिकांना…
