परिवर्तन घडविण्याची गरज – आदित्य ठाकरे
खोके कमवणा-यांनी धोके दिले आहेत. त्यांच्यातील बेरोजगारी दूर झालेली आहे. पण महाराष्ट्रातील बेरोजगारी कुठेच कमी झालेली नाही तर ती वाढतच चालली आहे. महाराष्ट्रातील एमआयडीची ओसाड होत चालल्या आहेत. कंपन्या बंद पडत चालल्या आहेत. त्यातही काही चांगल्या कंपन्या आहेत त्या गुजरातला पाठवत आहेत. भाजपाचे…
