वनविभागातर्फे पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम

       वनविभाग-सावंतवाडी, वनपरिक्षेत्र-कुडाळ व वनपरिमंडळ-मठ यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. रेडी येथील रेडी आयर्न ओव्हर माईन ऑफ गोगटे मिनरल्स कंपनी येथे आंबा, जाम, डाळिब, काजू प्रजातिची एकूण ५० रोपांची लागवड करण्यात आली.       यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, मठ…

0 Comments

विजेचा लोळ पडून हजारोंचे नुकसान

नवाबाग येथे ६ जून रोजी दुपारी ढगांच्या गडगडासह विजेचा लोळ पडला. यात ग्रा.पं.माजी सदस्य बळीराम कुबल यांच्या घरातील वीजमीटर, तीन लाईटचे बोर्ड, मेनस्वीच, पंखा, टीव्हीचा सेटअप बॉक्स, टीव्ही, घरातील दोन खोल्यांचे वायरिग व फिटींग व अर्ध्या हॉर्सपॉवरचा पाण्याचा पंप जळून सुमारे ६० हजारांचे…

0 Comments

छत्रपती शिवाजी महाराज संघटनेच्या आंदोलनाला यश

शासनाच्या एक रूपयात विमा योजनेंतर्गत गतवर्षी अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भात पिकाच्या नुकसानीपोटी देय असणारी रक्कम युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने जिल्हा कृषी अधीक्षकांकडे वर्ग केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेने तालुका कृषी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे.     लोकसभा निवडणूक…

0 Comments

आसोलीतील सुरंगी फुले, कळ्यांना थेट वाशी मार्केट

आसोली गावातील महिलांच्या ‘झेप‘ प्रभाग संघाच्या सुरंगीची फुले आणि कळ्यांना अर्चना घारे-परब यांनी विशेष प्रयत्न करून राज्यातील महत्त्वाची असलेली वाशी-नवी मुंबई बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. सुरंगीची फुले व कळ्या या एकत्र करून सुमारे चार टन माल असणारी पहिली गाडी आसोली येथून वाशी…

0 Comments

तालुक्यात राणेंना ९ हजार ६६२ मतांचे लीड

लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या विजयात वेंगुर्ला तालुक्यातील मतदानाचा सिहाचा वाटा आहे. वेंगुर्ला तालुक्यात राणेंना २५ हजार ५८५ मते तर विनायक राऊत यांना १५ हजार ९२३ मते मिळाली. तालुक्यातील केवळ सहा मतदान केंद्रे वगळता इतर सर्वच मतदान केंद्रांवर राणेंना मिळालेले लीड मोठे आहे. तालुक्यातील…

0 Comments

सम्यक संसदेचे पुरस्कार प्रदान

सिंधुदुर्ग जिल्हा सम्यक साहित्य संसद संस्थेच्यावतीने विविध पुरस्कार देण्यात आले. यात आ.सो.शेवरे स्मृतीप्रित्यर्थचा जीवन गौरव पुरस्कार ज्यांनी दलित कवितेतील हिदुत्व, मूल्य शोध, देशीवाद-रुप आणि रंग सारखे आठ साहित्य समिक्षा ग्रंथ तसेच ‘धम्म चळवळ स्थिती आणि गती‘ अशासारखे आठ वैचारिक लेखन आणि चार कवितासंग्रह…

0 Comments

रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणेंची बाजी

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा 47 हजार 850 मतांनी पराभव केला. चाळीस वर्षांनंतर प्रथमच या मतदारसंघात राणेंच्या विजयाच्या रुपाने कमळ फुलले; परंतु बालेकिल्ला असलेली शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यात पाय रोऊन असल्याचे निवडणुकीतून स्पष्ट झाले. सिंधुदुर्ग…

0 Comments

ऑनलाईन आर्थिक फसवणुकीस बळी पडू नका!-अग्रवाल

सध्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. डेबिट-क्रेडिट कार्ड फ्रॉड, एटीएम फ्रॉड, ओटीपी शेअरिग फ्रॉड, फिशिग कॉल, लिक, सोशल मिडियावर बनावट खाते निर्माण करून पैशांची मागणी करणे, ऑनलाईन जॉब देतो असे सांगून केलेले फ्रॉड, विवाहविषयक बनावटसंकेतस्थळ निर्माण करून केली जाणारी…

0 Comments

शून्य जीवित हानीचे उद्दिष्ट

पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिद्र सुकटे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी एक बैठक घेऊन कृती आराखडा तयार केला आहे. विशेषतः शून्य जीवित हानी ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले…

0 Comments

स्वप्ननगरीतील काजू उद्योगासाठी सव्वा दोन कोटी

अपंगांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा­या साहस डिसअॅबिलिटी फाऊंडेशनच्या माणगांव-स्वप्ननगरी येथील आर्थिक मंदीत सापडलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाला पुनर्जीवित करण्यासाठी बजाज उद्योग समुहाकडून तब्बल २ कोटी २६ लाख रूपयांचा सीएसआर निधी मंजूर झाल्याने या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली आहे. बजाजच्या या मदतीमुळे स्वप्ननगरीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.…

0 Comments